शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मालगाव सर्वात मोठी तर जांभूळवाडी लहान ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ऐन थंडीतही गावोगावी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असलेल्या गावांपैकी सर्वात मोठ्या मालगाव व सर्वात छोट्या जांभूळवाडी या गावांमध्येही राजकीय ‘टशन’ अनुभवास येत आहे.

१५ जानेवारीला जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. या टप्प्यात मालगावसह आरग, एरंडाेली, भिलवडी, विसापूरसह इतर गावांचा समावेश आहे. त्यातही मालगावची लोकसंख्या व मतदारसंख्या सर्वाधिक आहे. एका पंचायत समिती गणाचा गावात समावेश आहे. मालगावमध्ये भाजप, काँग्रेससह स्थानिक आघाड्यांकडून पॅनेलची जुळवाजुळव सुरू आहे. जिल्ह्यातील काही मोठ्या ग्राामपंचायतींमध्ये या गावाचा समावेश होत असतो.

सर्वात कमी मतदान असलेल्या जांभुळवाडी (ता. शिराळा) येथेही निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीतील स्थानिक गट आमने - सामने आहेत. याशिवाय जत तालुक्यातील लमाणतांडा ग्रामपंचायतीचीही मतदारसंख्या मर्यादीत आहे. जत तालुक्यातील सात सदस्यसंख्या असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींची सदस्यसंख्या १००० ते १२०० या दरम्यान असली तरी या गावातही राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.