शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

केंद्राचे वादग्रस्त कृषी कायदे महाराष्ट्राने स्वीकारु नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST

सांगली : केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांमध्ये किरकोळ बदल करुन महाराष्ट्र सरकार लागू करण्याच्या तयारीत आहे. ही गंभीर ...

सांगली : केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांमध्ये किरकोळ बदल करुन महाराष्ट्र सरकार लागू करण्याच्या तयारीत आहे. ही गंभीर बाब असून, ते तिन्ही कृषी कायदे जनतेसमोर ठेवून चर्चेनंतरच त्यांची अमलबजावणी करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने मागील लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन कृषी कायदे कुणाशीही चर्चा न करता मंजूर केले. याविरोधात तीव्र आंदोलने शेतकऱ्यांची सुरु आहेत. तरीही केंद्र सरकार आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार नाही. केंद्र सरकारशी शेतकऱ्यांचा संघर्ष चालू आहे. महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या कायद्याला विरोध केला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मागच्या दाराने या कायद्यांमधील बहुतांश तरतुदी नव्या कायद्याच्या रूपाने महाराष्ट्रात लागू करायच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठलेली नसताना, महाराष्ट्र सरकार विवादित केंद्रीय कृषी कायद्यांमधील तरतुदी महाराष्ट्रात लागू करण्याची घाई का करत आहे? असा प्रश्न देशमुख यांनी केला. केंद्राच्या कायद्याची महाराष्ट्रात अमलबजावणी झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.