शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

इस्लामपूरकरांना लॉकडाऊनची लस लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:26 IST

शहरातील मध्यवर्ती असलेल्या गांधी चौकात शुकशुकाट होता. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : लॉकडाऊनच्या काळात सकाळी ७ ते ११ ...

शहरातील मध्यवर्ती असलेल्या गांधी चौकात शुकशुकाट होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : लॉकडाऊनच्या काळात सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांवर लोकांची गर्दी वाढत चालली होती. कोरोनाचा प्रादुर्भावही वाढला होता. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. याचा परिणाम इस्लामपूर शहरातील बाजारपेठेवर झाला आहे. औषध दुकाने वगळता, पहिल्याच दिवशी पूर्णत: इतर दुकाने बंद होती.

शासनाने राज्यात १५ एप्रिल ते १ मेपर्यंत पूर्णत: संचारबंदी जाहीर केली होती. यामध्ये काही उद्योगांना सवलत देण्यात आली होती. जीवनावश्यक वस्तू विक्रीलाही परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर १ मेनंतर १५ मेपर्यंत पुन्हा संचारबंदी पूर्वीप्रमाणेच वाढविली. सकाळी ७ ते ११ पर्यंत किराणा, भाजी, फळे विक्रीस परवानगी देण्यात आली होती. त्यामुळेच उपनगरांसह शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत गेली. त्यातच इतर व्यावसायिकांनी आपली दुकाने अर्धवट उघडून व्यवसाय सुरू केले. त्यामुळे खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्राहकांची गर्दी वाढली. त्यामुळे वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. मृत्यू दरही वाढला. यावर उपाय म्हणून येणारे आठ दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यातील पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने रस्त्यावर तुरळक लोकांची गर्दी दिसत होती.