शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
Kamchatka Earthquake : ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
3
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
4
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
5
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
6
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
7
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
8
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
9
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
11
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
12
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
13
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
14
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
15
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
16
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
17
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
18
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
19
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
20
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!

साहित्य संमेलनांमुळे साहित्यिकांना ऊर्जा

By admin | Updated: August 3, 2014 22:44 IST

सतीश काळसेकर : पलूसला परिवर्तनवादी संमेलनाचे उदघाटन

पलूस : ग्रामीण भागातील साहित्य संमेलनांमुळे सर्व साहित्यिकांना एक प्रकारची ऊर्जा मिळते. जगणं आणि लिहिणं यातील अंतर नष्ट करणारं साहित्य निर्माण झालं पाहिजे. जगणं कृत्रिम असेल, तर साहित्य निरर्थक ठरेल. वास्तवाचे भान कवींनी ठेवले पाहिजे. परिवर्तनवाद्यांनी महात्मा फुले, चार्वाक यांचा वारसा जपण्याची गरज आहे, तरच परिवर्तन घडून येईल, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी सतीश काळसेकर यांनी व्यक्त केले.पलूस येथे रविवारी श्री समर्थ साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ, सांगली जिल्हा प्रगतीशील लेखक संघ व समाजवादी प्रबोधिनी आणि परिवर्तनवादी संघटना यांच्या सहयोगाने बाराव्या परिवर्तन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून काळसेकर बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन झाले.संमेलनाचे उद्घाटक प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, साहित्य संमेलने ही आजच्या काळात शाळा आणि महाविद्यालयांना ऊर्जा पुरविणारी केंद्रे आहेत. जीवन आणि विचार यांची सांगड घालणारा कवी असावा. नवे साहित्यिक निर्माण करणारी प्रयोगशाळा म्हणजे ही संमेलने आहेत. परिवर्तन साहित्यामधून दृष्टी, प्रेरणा व विचार मिळतो. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, साहित्य संमेलने ‘चळवळ’ झाली पाहिजे. साहित्यिकांनी जनतेच्या वेदनांची जाणीव ठेवली पाहिजे.यावेळी सु. धो. मोहिते, ऋतुजा माने, वैजयंती पेठकर, वैशाली कोळेकर, दीपक पवार, रमेश भुते, एल. ए. पाटील, महेश पुदाले, केदार कोळी, सुजाता माने, गोमटेश चौगुले आणि मोहन लोहार यांचा सत्कार करण्यात आला. कवी किरण शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख ज्येष्ठ प्रबोधक व्ही. वाय. पाटील यांनी करून दिली. कार्यक्रमासाठी कवी ज्ञानेश्वर कोळी, संपतराव पवार, जानकीताई भोसले, राजाराम माळी, डॉ. बी. एन. पवार, शामराव टोणपे, अशोक नार्वेकर उपस्थित होते. संमेलनाचे संयोजन कवी किरण शिंदे यांच्यासह कुमार गायकवाड, मारुती शिरतोडे, अ‍ॅड. सतीश लोखंडे, संजीव तोडकर यांनी केले. सूत्रसंचालन आनंद हाबळे यांनी केले. प्रा. रवींद्र येवले यांनी आभार मानले. (वार्ताहर)