शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

आई, पत्नी व दोन मुलींचा खून करणाऱ्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जमीन दाव्याच्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने कुटुंबाला व्यवस्थित सांभाळू शकत नसल्याच्या नैराश्यातून आई, पत्नी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जमीन दाव्याच्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने कुटुंबाला व्यवस्थित सांभाळू शकत नसल्याच्या नैराश्यातून आई, पत्नी व दोन मुलींचा खून करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. भारत कुंडलिक इरकर (वय ४९, रा. कुडनूर, ता. जत) असे आरोपीचे नाव आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

या खटल्याची हकीकत अशी की, आरोपी इरकर सावत्र आई जनाबाई कुंडलिक इरकर हिच्यासोबत असलेल्या जमिनीच्या दाव्याच्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत आला होता. वाढत्या खर्चामुळे पत्नी, मुलांना सांभाळू शकत नाही, या नैराश्यातून १० सप्टेंबर २०१६ रोजी पहाटेच्या सुमारास त्याने आई सुशिला, बायका सिंधूताई, मुलगी रूपाली आणि राणी यांचा शेतात धारदार हत्याराने डोक्यात, मानेवर वार करून डोके व चेहरा छिन्नविछिन्न करत खून केला होता. या घटनेत एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी नाना तुकाराम माने, आरोपीचा मुलगा म्हाळाप्पा इरकर, तपास अधिकारी युवराज मोहिते व तत्कालिन न्याय दंडाधिकारी समीर कामत यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

चौकट

आर्थिक अडचणीतून कुटुंब उद्ध्वस्त

आरोपी भारत इरकर आई, पत्नी, दोन मुली व दोन मुलांसह राहण्यास होता. भारत व त्याची सावत्र आई जनाबाई यांच्यात जमिनीचा वाद होता. जिल्हा न्यायालयाने भारतच्या बाजूने निकाल दिला होता, तर जनाबाईने उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. तेथे तिच्या बाजूने निकाल लागल्याने भारत निराश झाला होता.