शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

खुंदलापूरच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:21 IST

कोकरूड : खुंदलापूरच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी ...

कोकरूड : खुंदलापूरच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिले. खुंदलापूरच्या पुनर्वसनासंदर्भात माजी आमदार शिवाजीराव नाईक व सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यामध्ये बैठक झाली.

शिराळा तालुक्यातील खुंदलापूर-धनगरवाडा येथील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली २५ वर्षे प्रलंबित आहे. पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याचे काम व संकलनाचे काम पूर्ण करून आधी जमिनीचा ताबा व भरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना देऊन पुनर्वसन करावे, खुंदलापूरसाठी कडेगाव तालुक्यातील येतगाव व जानाईवाडीसाठी घोगाव (ता. पलूस) येथील जमिनीची पाहणी केली; पण त्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावावा, अशी विनंती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

जिल्हधिकारी अभिजित चौधरी यांनी शिराळाचे तहसीलदार व प्रांताधिकारी यांना बोलावून संबंधित गावांच्या पुनर्वसनाची माहिती संकलित करून लवकरच त्यासंदर्भात नागरिकांची बैठक घेऊन पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावू, असे आश्वासन दिले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी कदम, प्रांताधिकारी नागेश पाटील, शिराळाचे तहसीलदार गणेश शिंदे, मणदूरचे सरपंच वसंत पाटील, खुंदलापूरचे माजी सरपंच तुकाराम गावडे, भागोजी डोईफोडे, बाबूराव डोईफोडे, विठ्ठल डोईफोडे, धोंडिबा डोईफोडे, टकू डोईफोडे, मारुती गिरीवाले, रामचंद्र जाधव, मोहन पाटील आदीसह गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो-१३कोकरुड१

फोटो ओळ : सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात चांदोली अभयारण्यातील गावांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी जिल्हधिकारी अभिजित चौधरी यांना माहिती दिली.