शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

मायेच्या ओलाव्याने नात्यातील बंध घट्ट करूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

इस्लामपूर : काळ झपाट्याने बदलत असून माणसा-माणसांतील नाती विरळ होत चालली आहेत. नाती टिकायला हवीत. मायेच्या ओलाव्याने नात्यातील बंध ...

इस्लामपूर : काळ झपाट्याने बदलत असून माणसा-माणसांतील नाती विरळ होत चालली आहेत. नाती टिकायला हवीत. मायेच्या ओलाव्याने नात्यातील बंध अधिक घट्ट करू शकतो, असा विश्वास कवयित्री प्रा. लता ऐवळे यांनी व्यक्त केला.

साखराळे (ता. वाळवा) येथील जवाहर सार्वजनिक वाचनालय व शिक्षक संघटनेच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘बंध नात्यांचा, गंध कवितेचा’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी माजी सभापती आनंदराव पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सूरज चौगुले उपस्थित होते.

यावेळी सुश्रूत जाधव, अदिती कदम यांनी एकपात्री प्रयोग केले. यावेळी प्रगतिशील शेतकरी सचिन पाटील, सयाजी पाटील, विश्वनाथ पाटसुते, वाचनालयाचे कार्यवाह किरण पाटील, खजिनदार विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमोल कुंभार, बाळासाहेब माने, श्रीकांत पाटील, व्याख्यानमाला संयोजन समितीच्या अध्यक्षा सानिका पवार, उपाध्यक्ष कार्तिक पाटील, प्रतीक पाटील उपस्थित होते.

वैष्णवी जाधव, समीक्षा कुंभार यांनी स्वागत केले. राजकन्या कोळी हिने परिचय करून दिला. सई जाधव, रिया जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्राची जाधव हिने आभार मानले.

फोटो - २८०१२०२१-आयएसएलएम- लता ऐवळे