शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

कडेगावात लोकसहभागातून पडणार लख्ख प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:42 IST

लोकसहभागातून कडेगावात दोन मुख्य चौकात लख्ख प्रकाश पडणार आहे. शहरातील शिवाजी चौक व सुरेशबाबा देशमुख चौक येथे लोकसहभागातून दोन हायमास्ट लॅम्प बसविण्याचा प्रारंभ करण्यात आला. पांडुरंग डांगे यांच्या स्मरणार्थ शिवाजी चौकाच्या मधोमध हायमास्ट एलईडी लॅम्प संतोष डांगे यांनी दिला आहे, तर सुरेशबाबा देशमुख चौक येथे लिबर्टी ग्रुप व विजयदादा प्रतिष्ठान यांच्यावतीने मोठे सहा दिवे असणारा हायमास्ट लॅम्प देण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीसाठी प्रयत्न, दोन मुख्य चौकात लख्ख प्रकाश पडणारसंतोष डांगे यांच्यासह लिबर्टी ग्रुप व विजयदादा प्रतिष्ठानची मदत

कडेगाव : लोकसहभागातून कडेगावात दोन मुख्य चौकात लख्ख प्रकाश पडणार आहे. शहरातील शिवाजी चौक व सुरेशबाबा देशमुख चौक येथे लोकसहभागातून दोन हायमास्ट लॅम्प बसविण्याचा प्रारंभ करण्यात आला. पांडुरंग डांगे यांच्या स्मरणार्थ शिवाजी चौकाच्या मधोमध हायमास्ट एलईडी लॅम्प संतोष डांगे यांनी दिला आहे, तर सुरेशबाबा देशमुख चौक येथे लिबर्टी ग्रुप व विजयदादा प्रतिष्ठान यांच्यावतीने मोठे सहा दिवे असणारा हायमास्ट लॅम्प देण्यात आला आहे.

 

यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग डांगे, सुरेशबाबा देशमुख आणि विजयदादा देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, राजकीय नेतेमंडळी, पत्रकार यांच्या संघटनात्मक कामातून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया. वॉटस् अप् ग्रुपची स्थापना करण्यात आली असून यातून कडेगाव शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे, हा त्यामागचा उद्देश आहे. या ग्रुपमधून लोकांना शहर विकासाबाबत चांगले संदेश देण्यात येत असून काही विकासकामे मार्गी लागलेली आहेत. यातूनच शहरातील दोन मुख्य चौकात हायमास्ट एलईडी लॅम्प बसविण्याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.

कडेगाव हे तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेले शहर आहे. सध्या या शहराची वेगाने वाढ होत आहे. कडेगावात पूर्वी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झाली आहे. लोकांना चांगल्या सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. सरकारनेच सर्व काही केले पाहिजे, यापेक्षा लोकसहभागातून अनेक विकास कामे होऊ शकतात, हे अनेक गावांनी दाखवून दिलेले आहे. याचाच एक भाग म्हणून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया.

राजकारणविरहित ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण, योगासन शिकवणी, गाव स्वच्छता मोहीम आदी कामे श्रमदानाने राबविण्यात आली आहेत. हायमास्टलॅम्पसाठी सर्वतोपरी मदत केल्याबद्दल डांगे परिवार आणि लिबर्टी ग्रुपचे अभिनंदन या सोशल मीडिया ग्रुपच्या आणि ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते राजाराम गरुड, चंद्रसेन देशमुख, गुलाम पाटील, सुरेशचंद्र थोरात, धनंजय देशमुख, संतोष डांगे, विजय शिंदे, वसंतराव गायकवाड, शिवाजीराव देशमुख, राजाराम डांगे, राजू जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, विजय गायकवाड, रवींद्र पालकर, विवेक भस्मे, उदयकुमार देशमुख, नितीन शिंदे, बी. के. गायकवाड, विनोद गोरे आदी उपस्थित होते.हायमास्ट लॅम्प बसविण्याचा प्रारंभ करण्यात आला. पांडुरंग डांगे यांच्या स्मरणार्थ शिवाजी चौकाच्या मधोमध हायमास्ट एलईडी लॅम्प संतोष डांगे यांनीदिला आहे, तर सुरेशबाबा देशमुख चौक येथे लिबर्टी ग्रुप व विजयदादा प्रतिष्ठान यांच्यावतीने मोठे सहा दिवे असणारा हायमास्ट लॅम्प देण्यात आला आहे.यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग डांगे, सुरेशबाबा देशमुख आणि विजयदादा देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, राजकीय नेतेमंडळी, पत्रकार यांच्या संघटनात्मक कामातून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया. वॉटस् अप् ग्रुपची स्थापना करण्यात आली असून यातून कडेगाव शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे, हा त्यामागचा उद्देश आहे. या ग्रुपमधून लोकांना शहर विकासाबाबत चांगले संदेश देण्यात येत असून काही विकासकामे मार्गी लागलेली आहेत. यातूनच शहरातील दोन मुख्य चौकात हायमास्ट एलईडी लॅम्प बसविण्याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.

कडेगाव हे तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेले शहर आहे. सध्या या शहराची वेगाने वाढ होत आहे. कडेगावात पूर्वी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झाली आहे. लोकांना चांगल्या सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. सरकारनेच सर्व काही केले पाहिजे, यापेक्षा लोकसहभागातून अनेक विकास कामे होऊ शकतात, हे अनेक गावांनी दाखवून दिलेले आहे. याचाच एक भाग म्हणून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया. राजकारणविरहित ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण, योगासन शिकवणी, गाव स्वच्छता मोहीम आदी कामे श्रमदानाने राबविण्यात आली आहेत.

हायमास्ट लॅम्पसाठी सर्वतोपरी मदत केल्याबद्दल डांगे परिवार आणि लिबर्टी ग्रुपचे अभिनंदन या सोशल मीडिया ग्रुपच्या आणि ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते राजाराम गरुड, चंद्रसेन देशमुख, गुलाम पाटील, सुरेशचंद्र थोरात, धनंजय देशमुख, संतोष डांगे, विजय शिंदे, वसंतराव गायकवाड, शिवाजीराव देशमुख, राजाराम डांगे, राजू जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, विजय गायकवाड, रवींद्र पालकर, विवेक भस्मे, उदयकुमार देशमुख, नितीन शिंदे, बी. के. गायकवाड, विनोद गोरे आदी उपस्थित होते.