शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

जिल्ह्यात पाळीव पशूंच्या संख्येत मोठी घट...

By admin | Updated: December 10, 2014 23:49 IST

पंचवार्षिक गणती : सात वर्षात गाई, म्हैशी, शेळ््या, मेंढ्यांची संख्या दोन लाखांनी घटली

सदानंद औंधे - मिरज -वाढते शहरीकरण, चाऱ्याची दरवाढ, कमी उत्पन्न, दुष्काळ, पाणीटंचाई यासह विविध कारणांमुळे जिल्ह्यात पशुपालकांची व पाळीव जनावरांची संख्या कमी होत आहे. जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या संख्येत गेल्या सात वर्षात मोठी घट झाली असून पशुसंवर्धन विभागाने केलेल्या पशुगणतीत गाई, म्हैशी, शेळ्या व मेंढ्यांच्या संख्येत दोन लाखांची घट झाली आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे दर पाच वर्षांनी जिल्ह्यातील पाळीव जनावरांचे सर्वेक्षण करून त्यांची संख्या मोजण्यात येते. जिल्ह्यात यापूर्वी २००७ मध्ये पशुगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ च्या पशुगणनेचे काम दोन वर्षांनी पूर्ण होऊन पशुगणनेची आकडेवारी तयार झाली आहे. २००७ मध्ये १ कोटी ५६ लाख १९९३ एवढ्या पाळीव प्राण्यांच्या संख्येत घट होऊन १ कोटी ३८ लाख २७१७ एवढी सध्याची पाळीव प्राण्यांची संख्या आहे. पोल्ट्री व्यावसायिक व पोल्ट्री कोंबड्यांच्या संख्येत तर मोठी घट झाल्याचे ताज्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. २६ लाख ४३ हजार असलेल्या पाळीव कोंबड्यांची संख्या आता केवळ ८ लाख ८७ हजार ८१० एवढी आहे. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या संख्येत तब्बल तीन लाखाने कमी झाली आहे. पशुखाद्य व मजुरीचे वाढते दर, अंड्यांचा उत्पादन खर्च परवडत नसल्याने व बर्ड फ्लूच्या संकटाने पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांची संख्या कमी होत आहे. पाळीव कुत्र्यांची संख्याही २७ हजाराने, तर गाई व म्हैशींची संख्या ४० हजाराने कमी झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने वर्षभर जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांमार्फत गणना केली आहे. वाढते शहरीकरण, चारा व पशुखाद्याची दरवाढ, पशुपालनापासून मिळणारे कमी उत्पन्न, पाणीटंचाई व शिक्षित व्यक्ती पशुपालनापासून दूर असल्याने पाळीव प्राण्यांची संख्या कमी होत असल्याचा अंदाज पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश बनसोडे यांनी व्यक्त केला. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पशूंना आवश्यक वैद्यकीय सुविधा, लसीकरणासह विविध कामांचे नियोजन करण्यात येते. जिल्ह्यात ४ लाख ९२ हजार ६३३ म्हैशी व ३४ हजार २३४ रेड्यांची संख्या आहे. बैलांची संख्या ७९ हजार ३२६, तर गाई १ लाख ७० हजार ७३४ आहेत. गार्इंपैकी ३४ हजार ७६४ दूध देणाऱ्या, २७ हजार १६७ भाकड व ३०५५ वांझ आहेत. जर्सी गार्इंची संख्या १ लाख ६१ हजार ८०२ एवढी आहे.४घोडे, गाढवांची संख्या वाढलीसर्वच पाळीव प्राण्यांची संख्या घटत असताना, पाळीव घोडे व गाढवांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. घोड्यांच्या संख्येत केवळ तीनने वाढ झाली आहे, तर गाढवांची संख्या सहाशेने वाढली आहे. पाळीव बदकांच्या संख्येत कोणतीच वाढ झालेली नाही. सात वर्षातील आकडेजनावरे २00७ २0१२बैल, गाई ३,०८,०५२३,४१,५४७म्हैशी ५,३६,९९६४,९२,६३३मेंढ्या२,११,२२२ १,५७,३९०शेळ्या ४,०९,८६० ३,२४,६३२घोडे७६२ ७६५खेचर८२ ८०गाढवे ९७८ १,६७८डुकरे ५,९३५३,७५६कुत्री ८७,८१७६०,१३२ससे २८९१०४एकूण १५,६१,९९३१३,८२,७१७२00७ मध्ये देशी कोंबड्या व इतर पक्षी २६ लाख ८३ हजार १४३, तर पोल्ट्री कोंबड्या ५५ लाख ८२ हजार ८०९ होत्या. सात वर्षानंतर देशी कोंबड्या ८ लाख ८७ हजार ८१0, तर पोल्ट्री कोंबड्यांची संख्या २१ लाख ३९ हजार ५७२ वर गेली.