शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसची ५० वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:28 IST

मिरज : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने मंगळवारी ५० वर्षे पूर्ण केली. सलग ५० वर्षे धावणारी ही रेल्वे ५० व्या ...

मिरज : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने मंगळवारी ५० वर्षे पूर्ण केली. सलग ५० वर्षे धावणारी ही रेल्वे ५० व्या वर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे स्थानकातच थांबून आहे.

दि. ११ मे १९७१ रोजी सुरू झालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत सोयीची असल्याने वर्षातील बाराही महिने फुल्ल असते. कोल्हापूर ते मुंबई हे ५१८ किलोमीटरचे अंतर १८ स्थानके ओलांडत ११ तासात पूर्ण करणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस दररोज सकाळी साडेसात वाजता मुंबईत व कोल्हापुरात पोहोचते. सांगली, कोल्हापुरात येणारे सेलिब्रिटी, राजकारणी आमदार, खासदार महालक्ष्मी एक्स्प्रेसनेच ये-जा करतात. कोल्हापूर, मिरज व सांगलीकरांसाठी लाईफलाईन ठरलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने मंगळवारी ५० वर्षे पूर्ण केली.

कोरोनामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेससह बहुतांश एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सुवर्णमहोत्सवात पदार्पण करणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस स्थानकातच थांबून आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळाली असून मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांची पसंती महालक्ष्मी एक्स्प्रेसलाच आहे.

चाैकट

दाेन वर्षांपूर्वी महापुरात अडकली

प्रवाशांच्या या लाडक्या एक्स्प्रेसचा ५० वर्षांत एकही मोठा अपघात घडलेला नाही. दोन वर्षापूर्वी कर्जतजवळ बदलापूर व वांगणी स्थानकांदरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात रात्रभर अडकली होती. एनडीआरएफच्या पथकाने त्यातील एक हजार प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले होते.