शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कर्मवीर पतसंस्थेचे ५०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST

ते म्हणाले, विविध ठेव व कर्ज योजनेच्या माध्यमातून सभासदांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न संस्था सातत्याने करीत आहे. संस्थेने आपल्या ...

ते म्हणाले, विविध ठेव व कर्ज योजनेच्या माध्यमातून सभासदांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न संस्था सातत्याने करीत आहे. संस्थेने आपल्या कार्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना आधुनिक, सौजन्यपूर्ण सेवा देण्याचा संकल्प केला आहे. ५०० कोटी ठेवींचा विश्‍वास सोबत घेऊन आम्ही सभासदांच्या व संस्थेच्या हिताच्या आणखी चांगल्या योजना राबवू, असा संकल्प संचालक मंडळाने केला आहे. संस्थेच्या ठेवी ५०२ कोटी, कर्ज वाटप ३७८ कोटी, गुंतवणूक १६३ कोटी, वसुली भागभांडवल २१ कोटी ३० लाख, स्वनिधी ४५ कोटी ९६ लाख व संस्थेचे खेळते भागभांडवल ५७६ कोटी ४० लाख आहे. संस्थेला सतत ऑडिट वर्ग ‘अ’ आहे. संस्थेला तिच्या कार्यासाठी विविध संस्थांकडून अनेकवेळा आदर्श पतसंस्था म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा भारती चोपडे, संचालक ॲड्. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, डॉ. नरेंद्र खाडे, ए. के. चौगुले, वसंतराव नवले, लालासाहेब थोटे, ललिता सकळे, डॉ. एस. बी. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांच्यासह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.