शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

जयंतराव म्हणजे मृगजळ दाखविणारे जादूगर

By admin | Updated: September 16, 2015 00:16 IST

विवेक कांबळे : राष्ट्रवादीचा मोर्चा हा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याची टीका

सांगली : पाच वर्षांपूर्वी महाआघाडीच्या रूपाने आ. जयंत पाटील यांनी महापालिकेत प्रवेश केला होता. या काळात त्यांनी कोणती विकासकामे केली, याचा प्रथम उलगडा करावा. ते मृगजळ दाखविणारे जादूगर आहेत, अशी टीका महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. पाणी खासगीकरणावरून राष्ट्रवादीने काढलेला मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला. पालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात मंगळवारी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोर्चा काढला. याबाबत महापौर कांबळे यांनी राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठविली. ते म्हणाले की, विश्रामबाग परिसरातील चार प्रभागात चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन देत महाआघाडीने दहा कोटींचा चुराडा केला होता. तेच आता रस्त्यावर उतरून खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा देत आहेत. वस्तुत: आम्ही पाण्याचे खासगीकरण केलेले नाही. जयंतराव पंधरा वर्षे सत्तेत होते. त्यातील अकरा वर्षे ते अर्थमंत्री होते. त्यांनी जनतेसाठी कोणता प्रकल्प राबविला, याचे एक तरी उदाहरण द्यावे. सांगलीची जनता त्यांना चांगलीच ओळखून आहे. म्हणून त्यांचे पार्सल इस्लामपूरला परत पाठविले होते. मंत्रालयातील बंद खोलीत ठेकेदारांना कामे वाटण्याचा उद्योग त्यांनी केला. त्यामुळेच तत्कालीन महापौर इद्रिस नायकवडी यांना त्यांच्याविरोधात बंड करावे लागले. त्यांची धोरणे चुकीची होती, म्हणूनच आम्हीही बाहेर पडलो. मंत्री असताना ते कधी रस्त्यावर उतरले होते का? आताचे सांगलीकरांसाठीचे त्यांचे प्रेम पुतनामावशीचे आहे. (प्रतिनिधी)