शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जयंत दारिद्र्य निर्मूलनातून रोजगार वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:51 IST

इस्लामपूर : जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील छोट्या-छोट्या ३६४ व्यावसायिकांना गेल्या ६ वर्षात २० लाख ५६ ...

इस्लामपूर : जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील छोट्या-छोट्या ३६४ व्यावसायिकांना गेल्या ६ वर्षात २० लाख ५६ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केल्याची माहिती युवा नेते प्रतीक पाटील यांनी दिली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील स्वयंरोजगार वाढायला हवा, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या सभागृहात वाळवा तालुक्यातील १९ छोट्या व्यावसायिकांना अर्थसाहाय्य, तर ११ व्यक्तींना विविध आजारांसाठी त्यांच्याहस्ते आर्थिक मदत देण्यात आली. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर उपस्थित होत्या.

प्रतीक पाटील म्हणाले, तुमचा व्यवसाय छोटा आहे, म्हणून निराश होऊ नका. मन लावून व्यवसाय करा. हाच तुमचा व्यवसाय तुमच्या कुटुंबाचा आधार बनेल.

प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, संग्राम फडतरे, विराज शिंदे, माणिक शेळके, सुवर्णा पाटील, अलका माने, मनीषा पेठकर, शिवाजी चोरमुले, स्वरूप मोरे, अभियानाचे समन्वयक इलियास पिरजादे उपस्थित होते.

चाैकट

यांना मदत...

आष्टा येथील सायराबानू मुलाणी, शिवकुमार हाबळे, दत्तात्रय आवटे, राजू वारे, मोहसीन तांबोळी, समीर मुजावर, अश्विनी हालुंडे, गीता शिंदे, विनया कुलकर्णी, रमजान इनामदार (शिगाव), बाबू चव्हाण (गोटखिंडी), बाळासाहेब आगा (साखराळे), सुवर्णा साळुंखे (कापूसखेड), मधुमालती साठे (वाटेगाव), राजाराम सूर्यवंशी (कासेगाव), पांडुरंग चव्हाण (नेर्ले), सविता सुर्वे, साधना सुर्वे (नरसिंहपूर) यांना व्यवसाय करण्यास अर्थसाहाय्य करण्यात आले.

फोटो-१६इस्लामपुर१

फोटो ओळी-

इस्लामपूर येथे जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाचे प्रतीक पाटील यांच्याहस्ते गरजूंना अर्थसाहाय्य करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, रोझा किणीकर, संग्राम फडतरे, माणिक शेळके, सुभाषराव सूर्यवंशी उपस्थित होते.