शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

जयंत दारिद्र्य निर्मूलनातून रोजगार वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:51 IST

इस्लामपूर : जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील छोट्या-छोट्या ३६४ व्यावसायिकांना गेल्या ६ वर्षात २० लाख ५६ ...

इस्लामपूर : जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील छोट्या-छोट्या ३६४ व्यावसायिकांना गेल्या ६ वर्षात २० लाख ५६ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केल्याची माहिती युवा नेते प्रतीक पाटील यांनी दिली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील स्वयंरोजगार वाढायला हवा, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या सभागृहात वाळवा तालुक्यातील १९ छोट्या व्यावसायिकांना अर्थसाहाय्य, तर ११ व्यक्तींना विविध आजारांसाठी त्यांच्याहस्ते आर्थिक मदत देण्यात आली. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर उपस्थित होत्या.

प्रतीक पाटील म्हणाले, तुमचा व्यवसाय छोटा आहे, म्हणून निराश होऊ नका. मन लावून व्यवसाय करा. हाच तुमचा व्यवसाय तुमच्या कुटुंबाचा आधार बनेल.

प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, संग्राम फडतरे, विराज शिंदे, माणिक शेळके, सुवर्णा पाटील, अलका माने, मनीषा पेठकर, शिवाजी चोरमुले, स्वरूप मोरे, अभियानाचे समन्वयक इलियास पिरजादे उपस्थित होते.

चाैकट

यांना मदत...

आष्टा येथील सायराबानू मुलाणी, शिवकुमार हाबळे, दत्तात्रय आवटे, राजू वारे, मोहसीन तांबोळी, समीर मुजावर, अश्विनी हालुंडे, गीता शिंदे, विनया कुलकर्णी, रमजान इनामदार (शिगाव), बाबू चव्हाण (गोटखिंडी), बाळासाहेब आगा (साखराळे), सुवर्णा साळुंखे (कापूसखेड), मधुमालती साठे (वाटेगाव), राजाराम सूर्यवंशी (कासेगाव), पांडुरंग चव्हाण (नेर्ले), सविता सुर्वे, साधना सुर्वे (नरसिंहपूर) यांना व्यवसाय करण्यास अर्थसाहाय्य करण्यात आले.

फोटो-१६इस्लामपुर१

फोटो ओळी-

इस्लामपूर येथे जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाचे प्रतीक पाटील यांच्याहस्ते गरजूंना अर्थसाहाय्य करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, रोझा किणीकर, संग्राम फडतरे, माणिक शेळके, सुभाषराव सूर्यवंशी उपस्थित होते.