शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

‘जयंत दारिद्र्य निर्मूलन’ सामान्य कुटुंबांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:21 IST

फोटो-०४इस्लामपूर फोटो ओळी- राजारामनगर येथे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आरोग्य व शैक्षणिक मदतीचे धनादेश वितरण प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ...

फोटो-०४इस्लामपूर

फोटो ओळी- राजारामनगर येथे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आरोग्य व शैक्षणिक मदतीचे धनादेश वितरण प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, आयुब बारगीर, इलियास पिरजादे, उज्ज्वला पाटील आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान समाजातील दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांचा आधार बनत आहे, हे पाहून समाधान वाटते, अशी भावना युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केली.

राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या वतीने दारिद्र्यरेषेखालील २२ कुटुंबांना आरोग्य व शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली, तसेच दोन दिव्यांगांना तीन चाकी सायकल व साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले अभियान तालुक्यातील प्रत्येक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबापर्यंत पोहोचले असून या कुटुंबांच्या प्रगतीचे साधन बनले आहे. आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार, व्यसनमुक्ती व विविध योजनांचा लाभ या कुटुंबांना मिळवून दिला जात आहे.

यावेळी संचालक संभाजी पाटील, माजी नगरसेवक आयुब बारगीर, जयंत दारिद्र्य अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे, उज्ज्वला पाटील उपस्थित होत्या.

चौकट

अभियान दोन राज्यात प्रथम..!

सलाम बॉम्बे या संस्थेने तंबाखूमुक्तीचे प्रबोधन करणाऱ्या संस्थांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील अनेक स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमात जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान प्रथम आले आहे. यापूर्वीही अभियानला सलाम बॉम्बेकडून पाच लाख रुपयांचा तंबाखूमुक्तीचा पुरस्कार मिळाला आहे.