शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

‘जयंत दारिद्र्य निर्मूलन’ सामान्य कुटुंबांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:21 IST

फोटो-०४इस्लामपूर फोटो ओळी- राजारामनगर येथे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आरोग्य व शैक्षणिक मदतीचे धनादेश वितरण प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ...

फोटो-०४इस्लामपूर

फोटो ओळी- राजारामनगर येथे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आरोग्य व शैक्षणिक मदतीचे धनादेश वितरण प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, आयुब बारगीर, इलियास पिरजादे, उज्ज्वला पाटील आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान समाजातील दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांचा आधार बनत आहे, हे पाहून समाधान वाटते, अशी भावना युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केली.

राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या वतीने दारिद्र्यरेषेखालील २२ कुटुंबांना आरोग्य व शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली, तसेच दोन दिव्यांगांना तीन चाकी सायकल व साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले अभियान तालुक्यातील प्रत्येक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबापर्यंत पोहोचले असून या कुटुंबांच्या प्रगतीचे साधन बनले आहे. आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार, व्यसनमुक्ती व विविध योजनांचा लाभ या कुटुंबांना मिळवून दिला जात आहे.

यावेळी संचालक संभाजी पाटील, माजी नगरसेवक आयुब बारगीर, जयंत दारिद्र्य अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे, उज्ज्वला पाटील उपस्थित होत्या.

चौकट

अभियान दोन राज्यात प्रथम..!

सलाम बॉम्बे या संस्थेने तंबाखूमुक्तीचे प्रबोधन करणाऱ्या संस्थांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील अनेक स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमात जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान प्रथम आले आहे. यापूर्वीही अभियानला सलाम बॉम्बेकडून पाच लाख रुपयांचा तंबाखूमुक्तीचा पुरस्कार मिळाला आहे.