शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

औपचारिकतेच्या कोरड्या पात्रात ‘जलजागृती’ची नौका

By admin | Updated: March 16, 2016 08:30 IST

ठोस नियोजनाची गरज : दिखावू कार्यक्रमांपेक्षा पाण्याचे महत्त्व सांगण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न आवश्यक--

 शरद जाधव -- सांगलीदुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचे ऐन हिवाळ्यातच उघडे पडणारे पात्र... दुष्काळी भागातील जनतेचा बारोमास पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष... प्रदूषणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने पाणी दूषित होण्याने चांगल्या पाण्याची होणारी गटारगंगा... ही सध्याच्या पाण्याची स्थिती, तर दुसरीकडे पाण्याचा वारेमाप वापर वाढल्याने क्षारपड जमिनीत होणारी वाढ आणि योजनेतून सोडण्यात येणारे हजारो लिटर पाणी वाया जाते, हे दोन्ही विरोधाभास आपणच निर्माण करीत असताना, पाणी म्हणजे एक मौल्यवान वस्तू म्हणून त्याकडे समाजाने पाहण्याची मानसिकता तयार करण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्यानेच ‘जलसप्ताहा’सारखे सोपस्कार पूर्ण करण्याची वेळ आल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागेल.