शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

आयटीआय प्रवेश;?????

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST

सांगली : कोरोना यंदा आयटीआय शिक्षणक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला तीन ते चार महिने विलंब झाला असला तरी सर्व जागा शंभर ...

सांगली : कोरोना यंदा आयटीआय शिक्षणक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला तीन ते चार महिने विलंब झाला असला तरी सर्व जागा शंभर टक्के भरण्याचा प्रशासनाला विश्वास आहे. सध्या तिसरी फेरी सुरु आहे. चौथ्या फेरीअखेर विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता शासकीय आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगावकर यांनी व्यक्त केली.

सप्टेंबरमध्ये पहिली फेरी झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयामुळे प्रक्रिया थंडावली. आता पुन्हा प्रक्रिया सुरु करण्याच्या आदेशानंतर ५ ते ८ डिसेंबरदरम्यान दुसरी फेरी झाली. १२ डिसेंबरला तिसरी फेरी संपली. आजअखेर ५० टक्के म्हणजे ४५० जागांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. १९ ते २२ डिसेंबरदरम्यान चौथी व अंतिम फेरी होईल. ३० व ३१ डिसेंबरला समुपदेश फेऱ्या होतील.

पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग एव्हाना सुरु झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन वर्ग भरविले जात आहेत. वर्गात अद्याप पुरेशी उपस्थिती नसणे कोरोनामुळे पथ्यावर पडले आहे. यंदा दहावीचा निकाल चांगला लागल्याने पहिल्या फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांशी फोनवर संपर्क करुन बोलविले जात आहे. लॉकडाऊन व मराठा आरक्षण यामध्ये एकूणच शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले, त्याचा त्रास प्रशासन आणि विद्यार्थी या दोहोंना सोसावा लागत आहे. परीक्षेपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान व्यवस्थापनापुढे असेल. व्हाना विविध ट्रेडच्या ५० टक्के जागा भरल्या आहेत. जिल्ह्याची क्षमता १०५० जागांची आहे, पैकी ४५० प्रवेश निश्चित झाल्याचे प्राचार्य यतीन पारगावकर म्हणाले. सप्टेंबरमध्ये पहिल्या फेरीत अपेक्षित ट्रेड घेतलेले अनेकजण नंतर प्रवेश रद्द करतात, त्या जागा तिसऱ्या व चौथ्या फेरीत पुढील विद्यार्थ्यांना मिळतात, त्यामुळे शेवटच्या फेरीअखेर शंभर टक्के जागा भरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.व्हाना विविध ट्रेडच्या ५० टक्के जागा भरल्या आहेत. जिल्ह्याची क्षमता १०५० जागांची आहे, पैकी ४५० प्रवेश निश्चित झाल्याचे प्राचार्य यतीन पारगावकर म्हणाले. सप्टेंबरमध्ये पहिल्या फेरीत अपेक्षित ट्रेड घेतलेले अनेकजण नंतर प्रवेश रद्द करतात, त्या जागा तिसऱ्या व चौथ्या फेरीत पुढील विद्यार्थ्यांना मिळतात, त्यामुळे शेवटच्या फेरीअखेर शंभर टक्के जागा भरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.व्हाना विविध ट्रेडच्या ५० टक्के जागा भरल्या आहेत. जिल्ह्याची क्षमता १०५० जागांची आहे, पैकी ४५० प्रवेश निश्चित झाल्याचे प्राचार्य यतीन पारगावकर म्हणाले. सप्टेंबरमध्ये पहिल्या फेरीत अपेक्षित ट्रेड मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट, फिटर, टर्नर या ट्रेडचे विद्यार्थ्यांचे आकर्षण अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याखालोखाल वातानुकुलन, रेफ्रिजरेशन, ड्राफ्टसमन याकडे कल आहे. दोन वर्षांच्या शिक्षणक्रमापेक्षा वर्षभराच्या ट्रेडना पसंती आहेमेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट, फिटर, टर्नर या ट्रेडचे विद्यार्थ्यांचे आकर्षण अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याखालोखाल वातानुकुलन, रेफ्रिजरेशन, ड्राफ्टसमन याकडे कल आहे. दोन वर्षांच्या शिक्षणक्रमापेक्षा वर्षभराच्या ट्रेडना पसंती आहेमेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट, फिटर, टर्नर या ट्रेडचे विद्यार्थ्यांचे आकर्षण अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याखालोखाल वातानुकुलन, रेफ्रिजरेशन, ड्राफ्टसमन याकडे कल आहे. दोन वर्षांच्या शिक्षणक्रमापेक्षा वर्षभराच्या ट्रेडना पसंती आहे

------------