शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

पतंगराव कदम यांच्या चैतन्यदायी आठवणींचा ग्रंथ व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST

येथील मातोश्री बायबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात शुक्रवारी भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या ...

येथील मातोश्री बायबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात शुक्रवारी भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त पाटणे यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्या सुलक्षणा कुलकर्णी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख नितीन माने, आदी उपस्थित होते. पाटणे म्हणाले की, पतंगराव कदम यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शिक्षण, शेती आणि सहकार क्षेत्रात विकासपर्व उभे केले. त्यांनी समाजहिताचा विचार कृतीत आणताना निर्धार आणि निर्भयता दाखवली. कामाची सचोटी आणि माणसे सांभाळण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.

चौकट :

सांगलीने दिली पंचपीठे

सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राच्या इतिहासाला पंचपीठे दिली आहेत. यात यशवंतराव चव्हाण हे विचारपीठ, वि. स. पागे हे संत शक्तिपीठ, वसंतदादा पाटील हे लोकपीठ, आर. आर. पाटील हे शांतिपीठ, तर डॉ. पतंगराव कदम हे ज्ञानाचे चैतन्यपीठ होते, असे पाटणे म्हणाले.

फोटो ओळ :

कडेगाव येथील मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालय येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानात प्राचार्य यशवंत पाटणे यांनी विचार मांडले.