शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

पतंगराव कदम यांच्या चैतन्यदायी आठवणींचा ग्रंथ व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST

येथील मातोश्री बायबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात शुक्रवारी भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या ...

येथील मातोश्री बायबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात शुक्रवारी भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त पाटणे यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्या सुलक्षणा कुलकर्णी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख नितीन माने, आदी उपस्थित होते. पाटणे म्हणाले की, पतंगराव कदम यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शिक्षण, शेती आणि सहकार क्षेत्रात विकासपर्व उभे केले. त्यांनी समाजहिताचा विचार कृतीत आणताना निर्धार आणि निर्भयता दाखवली. कामाची सचोटी आणि माणसे सांभाळण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.

चौकट :

सांगलीने दिली पंचपीठे

सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राच्या इतिहासाला पंचपीठे दिली आहेत. यात यशवंतराव चव्हाण हे विचारपीठ, वि. स. पागे हे संत शक्तिपीठ, वसंतदादा पाटील हे लोकपीठ, आर. आर. पाटील हे शांतिपीठ, तर डॉ. पतंगराव कदम हे ज्ञानाचे चैतन्यपीठ होते, असे पाटणे म्हणाले.

फोटो ओळ :

कडेगाव येथील मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालय येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानात प्राचार्य यशवंत पाटणे यांनी विचार मांडले.