शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

राजारामबापू कारखान्याच्या जत शाखेडून शेतकऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST

जत : राजारामबापू साखर कारखान्याच्या डफळे साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाला दर देणे आवश्यक आहे. कारखाना प्रशासन एफआरपीप्रमाणे ...

जत : राजारामबापू साखर कारखान्याच्या डफळे साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाला दर देणे आवश्यक आहे. कारखाना प्रशासन एफआरपीप्रमाणे दर देण्यास शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. एफआरपीप्रमाणे उसाची बिल दिली नाही तर कारखाना स्थळावर आमरण उपोषण करू, असा इशारा प्रहार संघटनेचे जत तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी दिला आहे.

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनीही ऊस दराबाबत कारखाना स्थळावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लेखी निवेदन तहसीलदार यांना दिले आहे. जत तालुका प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

सुनील बागडे म्हणाले, जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास दिला आहे. मात्र शेतकऱ्यांना दराबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बिलाबाबत इस्लामपूरला जाऊन विचारा, अशी अधिकारी उत्तरे देत आहेत. ही गंभीर बाब आहे. जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा हा अपमान आहे. साखर कारखान्याकडून कमी दराने बिले काढून शेतकऱ्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असेल तर जत तालुका प्रहार संघटना शांत बसणार नाही. तरी आठ दिवसांच्या आत योग्य दराने ऊस बिले शेतकऱ्यांना अदा न केल्यास प्रहार संघटनेतर्फे अमरण उपोषण करण्याचा करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.