शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

जनसुराज्यचा जिल्ह्यात प्रभाव वाढवा

By admin | Updated: August 20, 2016 23:16 IST

विनय कोरे : सांगलीतील बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

सांगली : जनसुराज्य शक्ती पक्षाचा जिल्ह्यात प्रभाव वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी वाढवा, लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवा. प्रशासन व लोकांमधील दुवा बनून लोकांचा विश्वास वाढवा, अशी सूचना पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी केली.येथे आयोजित जनसुराज्य जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी स्वागत केले. यावेळी कोरे म्हणाले की, सरकार अपयशी ठरत असताना, लोकांनी विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न पडला आहे. जनसुराज्यकडे तरुणांची फळी आहे. कामातून पक्षाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर आवाज उठवला पाहिजे. लोकांच्या आज शासनाकडून असलेल्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे नागरिक पुन्हा पर्यायाचा शोध घेत आहेत. जनसुराज्यकडे असणाऱ्या तरुणांचा यासाठी उपयोग करुन सर्वांनी करुन घेतला पाहिजे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्याची आज नितांत गरज बनली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, प्रभाकर सनमडीकर, संघटक शरद देशमुख, आनंद पाटील, युवा शक्ती जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष अतीश अग्रवाल, अ‍ॅड. प्रशांत पाटोळे, सुनील बंडगर, अमोल सातपुते, बाजार समिती संचालक देवराय बिरादार, सुधाकर माळी, एम. के. पुजारी यांच्यासह पदाधिकराी कार्यकर्ते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंदोलने उभी करानागरिकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनातून आवाज उठवा. शहर, गावातील प्रश्न समजून घेऊन त्याची सोडवणूक करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जनसुराज्यचा प्रभाव वाढवण्यासाठी त्याचे नियोजनात्मक संघटन वाढवा, असे आवाहन माजीमंत्री विनय कोरे यांनी बैठकीत केले. यासाठी आतापासून कामाला लागावे. जनतेचे प्रबोधन हे आपले कामच आहे, असेही ते म्हणाले.