शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

जनसुराज्यचा जिल्ह्यात प्रभाव वाढवा

By admin | Updated: August 20, 2016 23:16 IST

विनय कोरे : सांगलीतील बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

सांगली : जनसुराज्य शक्ती पक्षाचा जिल्ह्यात प्रभाव वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी वाढवा, लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवा. प्रशासन व लोकांमधील दुवा बनून लोकांचा विश्वास वाढवा, अशी सूचना पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी केली.येथे आयोजित जनसुराज्य जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी स्वागत केले. यावेळी कोरे म्हणाले की, सरकार अपयशी ठरत असताना, लोकांनी विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न पडला आहे. जनसुराज्यकडे तरुणांची फळी आहे. कामातून पक्षाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर आवाज उठवला पाहिजे. लोकांच्या आज शासनाकडून असलेल्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे नागरिक पुन्हा पर्यायाचा शोध घेत आहेत. जनसुराज्यकडे असणाऱ्या तरुणांचा यासाठी उपयोग करुन सर्वांनी करुन घेतला पाहिजे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्याची आज नितांत गरज बनली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, प्रभाकर सनमडीकर, संघटक शरद देशमुख, आनंद पाटील, युवा शक्ती जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष अतीश अग्रवाल, अ‍ॅड. प्रशांत पाटोळे, सुनील बंडगर, अमोल सातपुते, बाजार समिती संचालक देवराय बिरादार, सुधाकर माळी, एम. के. पुजारी यांच्यासह पदाधिकराी कार्यकर्ते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंदोलने उभी करानागरिकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनातून आवाज उठवा. शहर, गावातील प्रश्न समजून घेऊन त्याची सोडवणूक करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जनसुराज्यचा प्रभाव वाढवण्यासाठी त्याचे नियोजनात्मक संघटन वाढवा, असे आवाहन माजीमंत्री विनय कोरे यांनी बैठकीत केले. यासाठी आतापासून कामाला लागावे. जनतेचे प्रबोधन हे आपले कामच आहे, असेही ते म्हणाले.