शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

नाठवडेत विकासकामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST

कोकरूड : वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी वंचित शेतकऱ्यांना मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. नाठवडे (ता. ...

कोकरूड : वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी वंचित शेतकऱ्यांना मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. नाठवडे (ता. शिराळा) येथे स्थानिक आमदार विकास निधीतून तीन लाख रुपये खर्चाच्या विकासकामांच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

आमदार खोत म्हणाले की, वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी योजनेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. बऱ्याच दिवसांपासून शेतकरी योजनेचे पाणी मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असून, लवकरच हा मुद्दा मार्गी लावण्यात येईल.

सरपंच बाजीराव मोहिते यांनी आमदार सदाभाऊ खोत यांचा सत्कार केला. यावेळी सागर खोत, सत्यजित कदम, प्रमोद पाटील, दिनकर शेडगे, शकील मुजावर, तानाजी मोहिते, सुरेश पाटील, सर्जेराव कांबळे, बळवंत मोहिते, सुभाष मोहिते, आदी उपस्थित होते.