शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

प्रदूषण टाळून जमिनीचे आरोग्य सुधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST

शिराळा : रासायनिक खतांचा बेसुमार वापर व सेंद्रिय अन्नद्रव्ये व्यवस्थापन नसल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. बिघडलेले जमिनीचे आरोग्य ...

शिराळा :

रासायनिक खतांचा बेसुमार वापर व सेंद्रिय अन्नद्रव्ये व्यवस्थापन नसल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे.

बिघडलेले जमिनीचे आरोग्य सुधारणे, खतांचा समतोल वापर करणे, जमिनीमध्ये होणारे प्रदूषण कमी करणे गरजेचे आहे, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील यांनी केले.

जागतिक मृदा दिनानिमित्त शिराळा तालुक्यातील औंढी, आंबेवाडी, वाकुर्डे, गिरजवडे, बिळाशी, कोकरूड येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस यामुळे जमिनीची धूप होत आहे. आपण कितीही प्रगती साधली तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्माण करू शकत नाही. हे वास्तव आहे. यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी आपण आपल्या शेतजमिनीचे नियमित माती परीक्षण करावे. याने आपल्या जमिनीची सुपिकता कळेल, असा सल्लाही त्यांनी दिला.

या कैलास कारंडे, एस. डी. घागरे, दादासाहेब पडवळ, अनिल पाटील, अमोल माळी, अभय पाटील, बाबासाहेब जाधव, सुशांत पाटील, सुरेश धुमाळ, रघुनाथ धुमाळ उपस्थित होते.