शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

तासगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

मुख्याधिकाऱ्यांवरील हल्ला प्रकरण : कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून घटनेचा निषेध

 नाशिक : सन २०१५-१६ या वर्षात शहर व परिसरात उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे महापालिकेच्या खत विक्रीवरही परिणाम झाला असून, १५१६ मे. टन उत्पादित खतापैकी ८१२ मे. टन खतच विक्री होऊ शकले आहे. येत्या पावसाळ्यात हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तविल्याने यंदा महापालिकेच्या सेंद्रीय खताला मागणी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणावर घट झाली असून, पाणीटंचाईचा परिणाम नागरी वस्तीबरोबरच शेतीवरही झाला आहे. महापालिकेच्या वतीने पांडवलेणी परिसरात उभारण्यात आलेल्या खतप्रकल्पावर कचऱ्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती केली जाते. या खताला परिसरातील शेतकऱ्यांची चांगली मागणी असते. मात्र, सन २०१५-१६ या वर्षात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फटका शेतीलाही बसला आहे. त्यामुळे महापालिकेच्या खतविक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. सन २०१५-१६ या वर्षात खतप्रकल्पात १५१६ मे.टन खताचे उत्पादन झाले. त्यातील ८१२ टन खताचीच विक्री होऊ शकली. त्यातून महापालिकेला २३ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आजमितीला सुमारे १५०० मे. टन खत विक्रीअभावी शिल्लक आहे. खतप्रकल्पावर दररोज सुमारे ३५० ते ३७५ मे. टन कचरा प्रक्रियेसाठी घंटागाड्यांमार्फत आणला जातो. त्यावर प्रक्रिया होऊन रोज एक ते दीड टक्के खताची निर्मिती होते. दरवर्षी खतप्रकल्पावर सरासरी १००० ते ११०० टन खताची निर्मिती होते. मात्र गेल्यावर्षी १५१६ टन खत निर्मिती होऊनही केवळ निम्म्यानेच खताची विक्री होऊ शकली आहे. महापालिकेकडून सदर खत हे लूजमध्ये २५०० रुपये प्रतिटन, तर गोण्यांद्वारे प्रतिटन ३००० रुपये दराने विक्री केले जाते. ४५ किलोची एक गोणी १४० रुपयांना विक्री होते.