शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

अंगीकृत भूमिकेला बगल देऊन लेखन अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST

मिरज : कविता स्वांतसुखायच असते. कोणतेही लेखन अंगीकृत भूमिकेला बगल देऊन करता येत नाही. कवी, लेखक मुळातच अव्वल असावा ...

मिरज : कविता स्वांतसुखायच असते. कोणतेही लेखन अंगीकृत भूमिकेला बगल देऊन करता येत नाही. कवी, लेखक मुळातच अव्वल असावा लागतो. लेखन परिसरसापेक्ष असत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले. मिरजेत ‘काव्यमनीषा’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

मनीषा रायजादे यांच्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रा. महाजन, कवी-गझलकार सुधाकर इमामदार, साहित्यिक आनंदहरी, कवी दयासागर बन्ने, कवयित्री मनीषा पाटील यांच्या हस्ते झाले. परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. महाजन म्हणाले की, कविता अनमोल असते. कवीला समाजाचे सहकार्य मिळायला हवे. मनीषा रायजादे यांची कविता साहित्यिक ग. दि माडगूळकर यांच्या शैलीसारखी सुलभ, सहज, सोपी आहे. कविता अंतरंगात रुजते. स्वत:चा स्वतःशी वाद असल्याशिवाय, भांडण असल्याशिवाय चांगले लेखन करता येत नाही.

यावेळी प्रा. वसंत खोत, मेहबूब जमादार, प्रा. अनिलकुमार पाटील, नामदेव भोसले, गौतम कांबळे, विजय जंगम, सुहास पंडित, अश्विनी कुलकर्णी, चित्रकार सुमेध कुलकर्णी, त्रिशला शहा, शाहीर पाटील, निर्मला लोंढे, मुबारक उमराणी, उज्वला केळकर उपस्थित होते. वैभव चौगुले व जस्मिन शेख यांनी सूत्रसंचालन केले. भास्कर पाटील यांनी प्रास्ताविक केले. अलका रायजादे- पाटील यांनी आभार मानले.