शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीज तोडायला कोणी आले तर त्याचे हात-पाय तोडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

इस्लामपूर : राज्य सरकारने राज्यातील वीजग्राहकांना वीज बिल माफीचे दिलेल्या आश्वासनाला हरताळ फसलेला आहे. ‘महावितरण’च्या कंपनीने नोटीस, फोनद्वारे नागरिकांना ...

इस्लामपूर : राज्य सरकारने राज्यातील वीजग्राहकांना वीज बिल माफीचे दिलेल्या आश्वासनाला हरताळ फसलेला आहे. ‘महावितरण’च्या कंपनीने नोटीस, फोनद्वारे नागरिकांना तत्काळ वीज बिल भरावे. अन्यथा वीज कनेक्शन तोडू अशी खुलेआम धमकीसुत्र सुरू आहे. ते तत्काळ थांबवावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वीजपुरवठा तोडायला जर कोणी आले तर त्याचे हात पाय तोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला.

जाधव म्हणाले, सांगली जिल्हात कोरोनाच्या काळात राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. ६ ते ७ माहिन्यांच्या काळात रोजीरोटीच गेल्याने गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांची मोठी आर्थिक दमछाक झाली. या काळात संपूर्ण उद्योग बंद पडले. शेतकऱ्याचा माल सडून गेला. देशातीत केरळ, मध्यप्रदेश, गुजरात राज्यात ५० टक्के घरगुती बिलामध्ये सवलत दिली आहे. पण प्रगत महाराष्ट्र सरकाराने अद्याप निर्णय घेतलेला नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.

राज्य सरकारकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यानी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ, असे सांगून जनतेची फसवणूक केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट देऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडली. लॉकडाऊन काळात ३०० ते ४०० युनिटपर्यंत वीजग्राहकांना माफी द्यावी, ही संघटनेची मागणी असताना वीज वितरण कंपनीकडून वीज तोडू, असे वारंवार सांगितले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी महावितरणवर राहील. ‘महावितरण’ची धमकी कदापि खपवून घेतली जाणार नाही.