शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे उच्चांकी ४०५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसभरात ४०५ जणांना कोरोनाचे निदान होतानाच, पाचजणांचा मृत्यूही झाला आहे. ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसभरात ४०५ जणांना कोरोनाचे निदान होतानाच, पाचजणांचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान, २२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक रुग्णांची संख्या गुरुवारी नोंदली गेली आहे. त्यासह सांगली, मिरज शहरांसह तासगाव, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील पाचजणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातही रुग्णसंख्या वाढत असून सांगलीत शंभरपेक्षा जादा रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी आरटीपीसीआरअंतर्गत १३८५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात २०८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच रॅपिड ॲन्टिजेनच्या १५३७ जणांच्या तपासणीतून २१३ रुग्णांना कोरोनाचे निदान झाले आहे.

उपचार घेत असलेल्या ३२४१ रुग्णांपैकी ३९४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ३६० जण ऑक्सिजनवर, तर ३४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

जिल्ह्यासह सोलापूरचे २, कोल्हापूरचे ३, ठाणेतील २, मुंबईचे ४, पुणेचा १ आणि औरंगाबाद येथील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ५४२९३

उपचार घेत असलेले ३२४१

कोरोनामुक्त झालेले ४९२२०

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८३२

गुरुवारी दिवसभरात...

सांगली ११०

मिरज ३६

वाळवा ५२

मिरज तालुका ४२

खानापूर, तासगाव प्रत्येकी २४

आटपाडी, जत, कडेगाव प्रत्येकी २३

पलूस २१

शिराळा २०

कवठेमहांकाळ ७