शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शासनाने दखल घ्यावी असा १६ रोजी मोर्चा काढू

By admin | Updated: December 12, 2015 00:17 IST

नाईक यांचा इशारा : शिराळा दुष्काळ जाहीर करा

शिराळा : राज्य शासनाला दखल घ्यावीच लागेल, असा शेतकऱ्यांचा मोर्चा १६ डिसेंबरला शिराळ्यात निघेल, असा विश्वास माजी आमदार मानसिंंगराव नाईक व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केला. चिखली (ता. शिराळा) येथे झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बैठकीत ते बोलत होते.नाईक म्हणाले की, शिराळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. निधीअभावी वाकुर्डे योजना व गिरजवडे प्रकल्पाचे काम रखडले आहे. शासनाच्या मदतीची गरज असताना, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. देशमुख म्हणाले की, शासनाला जाणीव करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे नियोजन केले आहे. के. डी. पाटील यांनी स्वागत केले. अभिजित पाटील, बाजीराव शेडगे, विकास नांगरे, प्रकाश धस, विष्णू पाटील, जे. डी. खांडेकर व संपतराव देशमुख यांचेही मनोगत झाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, विलासराव पाटील, अमरस्ािंंग नाईक, अ‍ॅड. भगतसिंंग नाईक, अशोकराव पाटील, शिवाजीराव घोडे, बी. जी. पाटील, राजेंद्रसिंंह नाईक, सुरेश चव्हाण, सभापती चंद्रकांत पाटील, सम्राटसिंह नाईक, संपतराव शिंदे, विराज नाईक, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. उषाताई दशवंत, तालुकाध्यक्ष डॉ. मीनाक्षीताई पाटील, सुनंदा सोनटे उपस्थित होते. विजयराव नलवडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)