शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शासनाने दखल घ्यावी असा १६ रोजी मोर्चा काढू

By admin | Updated: December 12, 2015 00:17 IST

नाईक यांचा इशारा : शिराळा दुष्काळ जाहीर करा

शिराळा : राज्य शासनाला दखल घ्यावीच लागेल, असा शेतकऱ्यांचा मोर्चा १६ डिसेंबरला शिराळ्यात निघेल, असा विश्वास माजी आमदार मानसिंंगराव नाईक व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केला. चिखली (ता. शिराळा) येथे झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बैठकीत ते बोलत होते.नाईक म्हणाले की, शिराळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. निधीअभावी वाकुर्डे योजना व गिरजवडे प्रकल्पाचे काम रखडले आहे. शासनाच्या मदतीची गरज असताना, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. देशमुख म्हणाले की, शासनाला जाणीव करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे नियोजन केले आहे. के. डी. पाटील यांनी स्वागत केले. अभिजित पाटील, बाजीराव शेडगे, विकास नांगरे, प्रकाश धस, विष्णू पाटील, जे. डी. खांडेकर व संपतराव देशमुख यांचेही मनोगत झाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, विलासराव पाटील, अमरस्ािंंग नाईक, अ‍ॅड. भगतसिंंग नाईक, अशोकराव पाटील, शिवाजीराव घोडे, बी. जी. पाटील, राजेंद्रसिंंह नाईक, सुरेश चव्हाण, सभापती चंद्रकांत पाटील, सम्राटसिंह नाईक, संपतराव शिंदे, विराज नाईक, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. उषाताई दशवंत, तालुकाध्यक्ष डॉ. मीनाक्षीताई पाटील, सुनंदा सोनटे उपस्थित होते. विजयराव नलवडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)