शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शासनाने दखल घ्यावी असा १६ रोजी मोर्चा काढू

By admin | Updated: December 12, 2015 00:17 IST

नाईक यांचा इशारा : शिराळा दुष्काळ जाहीर करा

शिराळा : राज्य शासनाला दखल घ्यावीच लागेल, असा शेतकऱ्यांचा मोर्चा १६ डिसेंबरला शिराळ्यात निघेल, असा विश्वास माजी आमदार मानसिंंगराव नाईक व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केला. चिखली (ता. शिराळा) येथे झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बैठकीत ते बोलत होते.नाईक म्हणाले की, शिराळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. निधीअभावी वाकुर्डे योजना व गिरजवडे प्रकल्पाचे काम रखडले आहे. शासनाच्या मदतीची गरज असताना, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. देशमुख म्हणाले की, शासनाला जाणीव करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे नियोजन केले आहे. के. डी. पाटील यांनी स्वागत केले. अभिजित पाटील, बाजीराव शेडगे, विकास नांगरे, प्रकाश धस, विष्णू पाटील, जे. डी. खांडेकर व संपतराव देशमुख यांचेही मनोगत झाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, विलासराव पाटील, अमरस्ािंंग नाईक, अ‍ॅड. भगतसिंंग नाईक, अशोकराव पाटील, शिवाजीराव घोडे, बी. जी. पाटील, राजेंद्रसिंंह नाईक, सुरेश चव्हाण, सभापती चंद्रकांत पाटील, सम्राटसिंह नाईक, संपतराव शिंदे, विराज नाईक, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. उषाताई दशवंत, तालुकाध्यक्ष डॉ. मीनाक्षीताई पाटील, सुनंदा सोनटे उपस्थित होते. विजयराव नलवडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)