शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

शासनाचे धोरण शेतीविषयक चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:47 IST

कुंडल (ता. पलूस) येथे झालेल्या सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील डावे पक्ष व पुरोगामी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. ...

कुंडल (ता. पलूस) येथे झालेल्या सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील डावे पक्ष व पुरोगामी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग असावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमदार लाड म्हणाले, आपल्याकडे बागायत क्षेत्र जास्त असल्याने अद्याप ती झळ पोहोचली नव्हती; पण निर्यात द्राक्ष अनुदान शासनाने बंद केले. यामुळे बागायतदारांनी एका पेटीला ३० रुपये भाव कमी मिळाला. यातून शासन शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत. आगामी काळात शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागणार आहे.

उदय नारकर म्हणाले, या कायद्याने २५ लाख कोटींची बाजारपेठ व्यापाऱ्यांना मुक्त केली असून, कॉन्ट्रॅक्ट शेतीने शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे.

धनाजी गुरव म्हणाले, विकासाची भाषा करीत मोदी सरकार सहकार चळवळ मोडीत काढीत आहे. याची जाण ठेवून सहकारी उद्योगाने या चळवळीत पुढाकाराने उतरले पाहिजे.

प्रा. डॉ. बाबूराव गुरव, मारुती चव्हाण, दिगंबर कांबळे, माणिक अवघड, अशोक पवार, ॲड. अजित सूर्यवंशी, आदम पठाण यांनी मार्गदर्शन केले. उमेश देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ॲड. कृष्णा पाटील यांनी आभार मानले. यावेळी व्ही. वाय. पाटील, शंकरराव माळी, प्रा. बाबूराव लगारे, मारुती शिरतोडे, प्रा. दादासाहेब ढेरे, डॉ. नरेंद्र खाडे, ॲड. सुधीर गावडे, किरण लाड, वसंतराव लाड, श्रीकांत लाड, वसंत लाड, शरद पाटील, आनंदी अवघडे, आदम पठाण, दिनकर सव्वाशे, आदी उपस्थित होते.

फोटो-१७पलुस१

फोटो ओळ : कुंडल (ता. पलूस) येथे पुरोगामी संघटनांच्या बैठकीत आमदार अरुण लाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बाबूराव गुरव, धनाजी गुरव, उदय नारकर, व्ही. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.