शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

महापूरग्रस्तांच्या चुलीत पाणी गेले तरच शासनाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:30 IST

बोरगाव : महापूरबाधितांच्या घरातील चुलीत पाणी गेले तरच शासन मदत देणार काय? हा अन्याय ताबडतोब थांबवा, अन्यथा शेतकरी संघटना ...

बोरगाव : महापूरबाधितांच्या घरातील चुलीत पाणी गेले तरच शासन मदत देणार काय? हा अन्याय ताबडतोब थांबवा, अन्यथा शेतकरी संघटना तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा वाळवा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला.

ते म्हणाले की, जुनेखेड गावाला पाण्याने वेढा दिला होता. शंभर टक्के गाव विस्थापित झाले होते. शेती, व्यापार यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, तलाठी, मंडल अधिकारी बाधित कुटुंबांवर अन्याय करत आहे. महापुराचे पाणी उंबऱ्याच्या आत हवे, दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्यास मदत मिळणार नाही, पाणी समोरूनच यायला हवे, गटारी अथवा चेंबरमधून नको, अशी अनेक कारणे समोर करत अन्याय चालवला आहे. या अटी लावून, गावात तोंडे पाहून पंचनामे केले गेले. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे घराच्या वरच्या मजल्यावरील व विभक्त कुटुंबात स्वतंत्र शिधापत्रिका असणाऱ्यांनाही वेगवेगळी सानुग्रह मदत द्यावी, अन्यथा तलाठी कार्यालय उघडू देणार नाही. पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अन्यथा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढू.