शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गोपीशेठ, शर्यती कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST

बैल सांभाळणं जिकिरीचंच गोपीशेठ माणदेशातले. तिथली बैलांची खिलार जात प्रसिद्ध आहे. खिलार गाई दुधासाठी कमी, पण शर्यतींसाठी खिलार बैल ...

बैल सांभाळणं जिकिरीचंच

गोपीशेठ माणदेशातले. तिथली बैलांची खिलार जात प्रसिद्ध आहे. खिलार गाई दुधासाठी कमी, पण शर्यतींसाठी खिलार बैल उमदे आणि चपळ. बैलांच्या संवर्धनासाठी या शर्यती भरवल्याचं शेठ सांगतात. पण यातून संवर्धन कसं होणार, याचं तर्कसंगत उत्तर त्यांच्याकडं नाही. मुळात सध्या सामान्य शेतकऱ्याला बैल सांभाळणं परवडत नाही. रोजचा पाच-सहाशेचा खर्च. शर्यतीचं खोंड असेल तर तोच खर्च दीड-दोन हजारावर जातो. केवळ तालेवार शौकीनच सध्या शर्यतीचे बैल सांभाळू शकतो. त्यांची संख्या तुटपुंजीच. शिवाय शर्यतीच्या खोंडाला शेतीच्या कामाला जुंपत नाहीत. असं असेल तर शर्यतींतून गोवंश संवर्धन कसं होणार? केवळ मूठभर बैलमालक, चालक आणि शर्यतींच्या आयोजकांचं हित जपण्यासाठी हा खटाटोप!

बैलाच्या शरीराची ठेवण पळण्यासाठी नाहीच !

मुळात बैलाच्या शरीराची ठेवण पळण्यासाठी नव्हे, तर काहीतरी वाहून नेण्यासाठी, ओढण्यासाठी असल्याचं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालंय. मोहोंजोदडो-हडप्पा या प्राचीन संस्कृतीचा इतिहासही तेच सांगतो.

तामिळनाडूत जल्लीकट्टूला परवानगी कशी?

तामिळनाडूने जल्लीकट्टू हा शर्यतीचा प्रकार प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा केला. जल्लीकट्टू म्हणजे बैलाला चिखलात सोडून त्याला आटोक्यात आणण्याची शर्यत. त्यात बैलांना बैलगाडीला जुंपले जात नाही, त्यांचा छळ होत नाही, मारहाण होत नाही. या मुद्द्यांवर तेथे या शर्यतींना परवानगी दिल्याचं प्राणीप्रेमी सांगतात.