शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

गोपीशेठ, शर्यती कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST

बैल सांभाळणं जिकिरीचंच गोपीशेठ माणदेशातले. तिथली बैलांची खिलार जात प्रसिद्ध आहे. खिलार गाई दुधासाठी कमी, पण शर्यतींसाठी खिलार बैल ...

बैल सांभाळणं जिकिरीचंच

गोपीशेठ माणदेशातले. तिथली बैलांची खिलार जात प्रसिद्ध आहे. खिलार गाई दुधासाठी कमी, पण शर्यतींसाठी खिलार बैल उमदे आणि चपळ. बैलांच्या संवर्धनासाठी या शर्यती भरवल्याचं शेठ सांगतात. पण यातून संवर्धन कसं होणार, याचं तर्कसंगत उत्तर त्यांच्याकडं नाही. मुळात सध्या सामान्य शेतकऱ्याला बैल सांभाळणं परवडत नाही. रोजचा पाच-सहाशेचा खर्च. शर्यतीचं खोंड असेल तर तोच खर्च दीड-दोन हजारावर जातो. केवळ तालेवार शौकीनच सध्या शर्यतीचे बैल सांभाळू शकतो. त्यांची संख्या तुटपुंजीच. शिवाय शर्यतीच्या खोंडाला शेतीच्या कामाला जुंपत नाहीत. असं असेल तर शर्यतींतून गोवंश संवर्धन कसं होणार? केवळ मूठभर बैलमालक, चालक आणि शर्यतींच्या आयोजकांचं हित जपण्यासाठी हा खटाटोप!

बैलाच्या शरीराची ठेवण पळण्यासाठी नाहीच !

मुळात बैलाच्या शरीराची ठेवण पळण्यासाठी नव्हे, तर काहीतरी वाहून नेण्यासाठी, ओढण्यासाठी असल्याचं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालंय. मोहोंजोदडो-हडप्पा या प्राचीन संस्कृतीचा इतिहासही तेच सांगतो.

तामिळनाडूत जल्लीकट्टूला परवानगी कशी?

तामिळनाडूने जल्लीकट्टू हा शर्यतीचा प्रकार प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा केला. जल्लीकट्टू म्हणजे बैलाला चिखलात सोडून त्याला आटोक्यात आणण्याची शर्यत. त्यात बैलांना बैलगाडीला जुंपले जात नाही, त्यांचा छळ होत नाही, मारहाण होत नाही. या मुद्द्यांवर तेथे या शर्यतींना परवानगी दिल्याचं प्राणीप्रेमी सांगतात.