शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्गावर उगवल्या बाभळी!

By admin | Updated: June 14, 2017 23:07 IST

पालखी मार्गावर उगवल्या बाभळी!

लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : आळंदी ते पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने त्याबाबतची आधी सुचनाही गेल्यावर्षी प्रसिध्द केली होती. त्यामुळे निधीअभावी कासवगतीने सुरु असणारे चौपदरीकरणाचे काम गती घेईल असे वाटत असतानाच सध्यपरिस्थितीत काम पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे पालखी मार्गाच्या समस्या जैसे थे अशाच आहेत. तसेच अनेक ठिकाणी मुरमीकरण झालेल्या ठिकाणी वेड्याबाभळीही उगवल्या आहेत. या मार्गाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने सध्या वाहतुकीला समस्या असतानाही पालखी काळात त्या जास्त प्रमाणात जाणवणार आहेत. अनेक पुलांची कामे अर्धवट आहेत. अनेक ठिकाणी एकाच बाजुचा रस्ता चालू आहे, त्या ठिकाणी बंद पडलेल्या कामांमुळे रस्त्याला अडथळा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तर मुरमीकरण झालेल्या रस्त्यावर चक्क वेड्या बाभळी उगवल्या आहेत. काळजमध्ये प्रवेश करताना रस्ता अचानक अरुंद होतो. येथील पुलाचे काम अर्धवट आहे, तसेच सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक ही आहे.त्यापुढे निंभोरे येथे पुलाचे एकाच बाजूचे तेही अर्धवट काम झाले आहे. या ठिकाणी अचनक मोठा पाऊस झाल्यास रस्ता पूर्णपणे बंद होतो. त्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. पुढे तेज पेट्रोल पंप ते जिंती नाका या दरम्यान ही रस्ता अरुंद आहे. तसेच मुरमीकरण झालेल्या भागात वेड्या बाभळी उगवल्या आहेत.