शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

गूळ पोहोचला सहा हजारावर

By admin | Updated: March 1, 2015 23:16 IST

सरत्या हंगामात शेतकऱ्यांचा फायदा : दर वाढण्याची अपेक्षा

सहदेव खोत -पुनवत -सरत्या गूळ हंगामात वारणा पट्ट्यातील कणदूर, बिळाशी, कोतोलीतील शेतकऱ्यांच्या गुळाला चांगला दर मिळत असून, शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. नुकत्याच कऱ्हाड येथे झालेल्या गूळ सौद्यात कणदूर येथील गुऱ्हाळ मालक सुभाष नामदेव पाटील यांच्या १४७ लहान गूळ रव्यांना ४९00 ते ६0१0, माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्या गुऱ्हाळघरातील शंकर गोविंद पाटील (बिळाशी) यांच्या १५९ लहान रव्यांना ४३00 ते ५000, तर कोतोलीच्या नामदेव पाटील यांच्या गुळास ५३१0 व आर. एस. पाटील यांच्या गुळास ४६१0 असा दर प्राप्त झाला. हे सौदे व्यापारी उत्तमराव भाटवडेकर यांच्याकडे पार पडले.गुऱ्हाळघरांच्या सरत्या हंगामात गूळ उद्योग शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडू लागला आहे. मोठ्या रव्यांपेक्षा १0 किलोच्या रव्यांना चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे. म्हणून सर्रास गुऱ्हाळघरातून १0 किलोच्या रव्यांचेच उत्पादन घेतले जात आहे. हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याने आदनाचा गूळ उतारा वाढला आहे. काही गुऱ्हाळघरात एकेका आदनाला ९ ते १0 रवे (मोठे) पडले आहेत.शिराळा तालुक्यातील हंगाम आता काही दिवसांचाच राहिला आहे, तर शाहुवाडी तालुक्यातील मालेवाडी, कोतोली, रेठरे परिसरात हंगाम महिनाभर चालण्यासारखी स्थिती आहे. अनेक गुऱ्हाळ मालकांचा स्वत:चा ऊस अजून बाकी आहे.शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील वारणा पट्ट्यातील गूळ यंदा कोल्हापूरऐवजी कऱ्हाड बाजारपेठेत गेला आहे. कोल्हापूरच्या तुलनेत कऱ्हाडलाच चांगला दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेक गुऱ्हाळघरातून कोल्हापूरला यंदा अजिबातच गूळ गेलेला नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. गुळवे सरसावलेगुळव्यांनी किती कसब वापरुन गूळ बनविला आहे, यावर गुळाचा दर ठरतो. सध्या अनेक गुऱ्हाळघरांतील गुळवे चांगला दर मिळविण्यासाठी धडपडत आहेत. दरायोग्य गूळ बनविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. यंदाच्या हंगामात गुळाला ७000 रुपये दर मिळविणारच, असा मनोदय अनेक गुळव्यांनी व्यक्त केला. एकंदरीत गूळ दरात अनेक शेतकऱ्यांना आता फायदा होऊ लागला असून, अशा शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.