शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

घनश्याम केळकरांचे चार हजार किलोमीटरचे पायी भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:19 IST

केळकर म्हणाले, ‘अकस्मात आजारपणामुळे उद्भवणारे खर्च आणि त्यामुळे दारिद्र्याच्या खाईत लोटली जाणारी कुटुंबे, त्या कुटुंबांतील व्यक्तींना रुग्ण सांभाळणे आणि ...

केळकर म्हणाले, ‘अकस्मात आजारपणामुळे उद्भवणारे खर्च आणि त्यामुळे दारिद्र्याच्या खाईत लोटली जाणारी कुटुंबे, त्या कुटुंबांतील व्यक्तींना रुग्ण सांभाळणे आणि उपचारासाठी खर्चाची तरतूद करणे या अवघड कसरती कराव्या लागतात. समाजात अशा लोकांना मदत करू इच्छिणाऱ्या दानशूरांची संख्याही मोठी आहे. गरजू आणि दानशूर यांची गाठ घालून गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी १०० कोटींचा सामाजिक आरोग्य विमा उभा करणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून सक्रिय योगदान देण्याकरिता वेबसाईट सुरू केली आहे. ३४४ दिवसांच्या या पदभ्रमण मोहिमेचा टप्पा चार हजार किलोमीटरचा असून ही मोहीम सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नगर जिल्ह्यांचा प्रवास करून १२ ऑक्टोबर रोजी या मोहिमेची सांगता छत्रपती शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यावर होणार आहे. सांगली येथे विविध मान्यवरांच्या भेटीगाठी सुरू असून स्वयंसेवक व दाते यांचा संच उभा करण्याचा मानस केळकर यांनी बोलून दाखविला.