शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

बावची बसस्थानक परिसरातील कचरा अस्ताव्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:19 IST

गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथील मुख्य शिवाजी चौकातील बसस्थानक चौकात कचरा अस्ताव्यस्त पसरला गेला आहे. ग्रामपंचायतीकडून कचरा उचलला ...

गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथील मुख्य शिवाजी चौकातील बसस्थानक चौकात कचरा अस्ताव्यस्त पसरला गेला आहे. ग्रामपंचायतीकडून कचरा उचलला न गेल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागली आहे. यामुळे बसस्थानक परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी तत्काळ कचरा उचलण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

बसस्थानक परिसरातील व्यावसाईक व इतर लोकांकडून रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकला जातो. तो ग्रामपंचायतीकडून उचलला जात होता; परंतु अलीकडे ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष आहे. भटकी कुत्री व वाहनांच्या रहदारीमुळे कचरा अस्ताव्यस्त होत आहे. स्टँड परिसरातच बावची प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तेथील रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी ग्रामपंचायतकडून तेथील कचरा तत्काळ उचलून तो परिसर नेहमी स्वच्छ राहावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

फोटो-०९गोटखिंडी१

फोटो : बावची (ता. वाळवा) येथील बसस्थानक परिसरातील कचरा अस्ताव्यस्त फेकला गेल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.