शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

चैत्रबन नाल्याचा निधी आकसापोटी वळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST

सांगली : शहरातील चैत्रबन सोसायटी ते महावीर वे ब्रीजपर्यंतच्या नाल्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला; पण राजकीय आकसापोटी हा ...

सांगली : शहरातील चैत्रबन सोसायटी ते महावीर वे ब्रीजपर्यंतच्या नाल्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला; पण राजकीय आकसापोटी हा निधी अन्यत्र वळविला जात आहे. शासनाकडून मंजूर कामाप्रमाणेच चैत्रबन नाला बांधीव करावा, अशी मागणी नागरिकांच्यावतीने पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली.

नगरसेवक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली चैत्रबन नाला परिसरातील नागरिकांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. शहरातील चैत्रबन सोसायटी ते महावीर वे ब्रिजपर्यंतच्या नाल्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यासाठी संतोष पाटील यांनी प्रयत्न केला. निधी मंजूर झाल्यानंतर राजकीय आकसापोटी काहींनी हे काम डावलण्याचा प्रयत्न केला आहे. चैत्रबन हौसिंग सोसायटी, टी. के. पाटील सोसायटी, तुळजाईनगर, वाघमोडे सोसायटी, सिद्धेश्वर सोसायटी, आरवाडे पार्क, नेहरूनगर, मयूर हडको कॉलनी, महात्मा गांधी कॉलनी, पुण्यश्री नगरी या परिसरात गेल्या पंधरा वर्षांपासून नाल्याचे पाणी घरांमध्ये येत आहे. लोकांचे अतोनात नुकसान होत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा हेतूने हे काम मंजूर केले होते. त्यामुळे मूळ मंजूर ठिकाणीच हे काम करावे, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात आली.