शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:10 IST

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाºयांना किमान ...

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाºयांना किमान वेतन लागू करावे, पगारामधील त्रुटी दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन जात कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी केली.आयटकचे रमेश सहस्रबुध्दे म्हणाले, प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही कर्मचाºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांत अस्वस्थता आहे. भविष्य निर्वाह निधीच्या रकमेतही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.यावेळी संघटनेच्या इतर पदाधिकाºयांनीही मनोगत व्यक्त करत, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात किमान वेतनची अंमलबजावणी करा, पगारातील गैरसमज काढण्यासाठी बैठक बोलवावी, भविष्य निर्वाह निधी न भरणाºयांवर गुन्हे दाखल करावेत, सेवा पुस्तके अद्ययावतपणे भरून द्यावीत, कर्मचाºयांना ओळखपत्र मिळावीत, कर्मचाºयांचा वर्ग तीन व चारमध्ये समावेश करावा, वेतनासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे, निवृत्तीवेतन योजना लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब झुरे, सचिव अ‍ॅड. राहुल जाधव, ए. के. कुलकर्णी, यल्लाप्पा कोळी, किरण आरते, संतोष मुळीक, पांडुरंग पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.