शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शैक्षणिक धोरणातील वारंवार बदलाने खासगी शिकवणी वर्गाकडे विद्यार्थांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST

माध्यमिक विद्यार्थ्याना पूर्वी इंग्रजी, गणित या विषयासाठी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याना फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयासाठी शिकवणीची आवश्यकता होती. ...

माध्यमिक विद्यार्थ्याना पूर्वी इंग्रजी, गणित या विषयासाठी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याना फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयासाठी शिकवणीची आवश्यकता होती. मात्र गेल्या पंधरा वर्षांत परीक्षा पद्धतीत बदल होऊन केवळ लिहिता-वाचता येत असलेले विद्यार्थीही परीक्षा उत्तीर्ण होत आहेत.

पाच-सहा वर्षापूर्वी विद्यार्थांना अभियांत्रिकी शिकवणीची गरज होती. मात्र तंत्रशिक्षण विभागाने केवळ प्रात्यक्षिकांच्या गुणावर उत्तीर्ण करण्याचे धोरण आणल्याने अभियांत्रिकीची परीक्षा उत्तीर्ण होणे सामान्य विद्यार्थांनाही शक्य झाले. यामुळे अभियांत्रिकीचे शिकवणी वर्ग बंद पडत आहेत.

सध्या कोरोनाकाळात विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीत ५० गुणांची प्रश्नपत्रिकेत पंचवीस प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत. ऑनलाइन परीक्षा घरातून देताना विद्यार्थी पुस्तकाचा आधार किंवा सहकाऱ्यांची मदत घेऊ शकेल. त्यामुळे विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्याला शिकवणीला जाण्याची गरज राहिली नाही. कॉमर्स क्षेत्रात किंवा इंग्रजी विषयासाठी शिकवणीचीही आता विद्यार्थ्याना गरज नाही. ऑनलाइन शिकवणीचा लाभ घेणारे विद्यार्थी फी देण्याच्या मन:स्थितीत नसल्याने शिकवणीचालकांची परिस्थिती कठीण होत आहे. इयत्ता नववीपर्यंत विद्यार्थांना उत्तीर्ण करण्याच्या धोरणामुळे नववीपर्यंत शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थांची संख्या घटली आहे. एकंदरीत दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा असल्याने पन्नास टक्केच विद्यार्थी शिकवणीला जात आहेत. दहावी बोर्ड परीक्षा व बारावीची वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची गरज असल्याने या संबंधित शिकवणी वर्गाना चांगला प्रतिसाद आहे. मात्र विद्यार्थांअभावी पहिली ते नववीपर्यंत व बारावीनंतर पुढील पदवीच्या शिकवणी वर्गाची अवस्था बिकट आहे. संपूर्ण राज्यात खासगी शिकवणी वर्गचालक अडचणीत आले आहेत. ही बाब शासनाने लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणात वारंवार बदल करणे थांबवावे, असेही मत डॉ. रवींद्र फडके यांनी व्यक्त केले.