शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

पूरग्रस्तांना राज्य शासनामार्फत मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST

सांगली : राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत मोफत धान्य देण्यात येईल, अशी घोषणा अन्न व नागरी ...

सांगली : राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत मोफत धान्य देण्यात येईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, पूरग्रस्तांना धान्यस्वरूपात मदत देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ लिटर केरोसीन, ५ किलो डाळ देण्यात येईल. याशिवाय पूरग्रस्त भागात तातडीने मदत करता यावी म्हणून पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी कायमस्वरूपी एनडीआरएफचे पथक नियुक्त करण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहे.

सध्या ज्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी विमा उतरविला आहे, अशा विमा कंपन्यांकडून पूरग्रस्त दुकानातील माल आहे त्या स्थितीत ठेवण्याची अट घातली आहे. ही अडेलतट्टू भूमिका योग्य नाही. त्यामुळे या प्रश्नीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. चित्रीकरण किंवा छायाचित्रांच्या आधारे व्यापाऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई दिली पाहिजे. त्याबाबत आम्ही विमा कंपन्यांना समज देऊ, असे कदम यांनी स्पष्ट केले.