शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
3
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...

कुटुंबातील चौघांना शिऱ्यातून विषबाधा

By admin | Updated: October 4, 2014 23:41 IST

आंबेवाडीतील घटना : प्रकृती स्थिर

सांगली : शिळा शिरा खल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाली आहे. आंबेगाव (ता. कडेगाव) येथे शनिवारी ही घटना घडली. चौघांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.बाजीराव महादेव यादव (वय ४०), त्यांची पत्नी निर्मला (३५), मुले सुशांत (७) व धनश्री (४) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे मूळगाव धोंडेवाडी (ता. खानापूर) आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते आंबेगावमध्ये उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. बाजीराव यादव हे पोल्ट्रीत काम करतात. त्यांची भावजयी रुक्मिणी अशोक जाधव यांचे गतवर्षी निधन झाले आहे. काल (शुक्रवार) वर्षश्राद्ध होते. यामुळे बाजीराव हे दोन मुलांना घेऊन श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी धोंडेवाडीला गेले होते. कार्यक्रमात शिरा, भात, आमटी असे जेवण होते. सायंकाळी ते आंबेगावला परतले. येताना त्यांनी डब्यातून शिरा आणला होता. निर्मला यांनी हा शिरा अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात ठेवून तो गरम केला होता. रात्री त्यांनी हा शिरा खाल्ला नाही. आज सकाळी सर्वांनी शिरा खाल्ला व मुले शाळेला गेली. (प्रतिनिधी)