शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वारणेच्या पुराचे पाणी पुन्हा पात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST

कोकरुड : शिराळा पश्चिम भागात आठ दिवसांपूर्वी आलेले पुराचे पाणी पुन्हा नदी पात्रात गेले आहे. काेल्हापूर जिल्ह्यास जाेडणारे चारही ...

कोकरुड : शिराळा पश्चिम भागात आठ दिवसांपूर्वी आलेले पुराचे पाणी पुन्हा नदी पात्रात गेले आहे. काेल्हापूर जिल्ह्यास जाेडणारे चारही पूल वाहतुकीस खुले झाले आहेत. मात्र, पुराच्या पाण्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नदीकाठची पिके तांबडी पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्याने दाणादाण उडविलेली होती. मंगळवारी सकाळी पश्चिम भागातील नदीचे पाणी कमी होऊन नदी पात्रात गेले. आरळा-शितुर, चरण-सोंडोली, कोकरुड-रेठरे, बिळाशी- भेडसगाव हे चार ही पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. वारणा नदीचा पूर आलेल्या आरळा, सोनवडे, मराठवाडी, काळुद्रे, पणुब्रे वारुण, चरण, मोहरे, नाठवडे, शेडगेवाडी, खुजगाव, चिंचोली, कोकरुड येथील घरांमधील पाणी कमी झाल्याने बाधित कुटुंबांनी स्वच्छतेची सुरुवात केली आहे. पुराच्या पाण्याने नदी काठी असणारी मका, ऊस, सोयाबीन आदी पिके तांबडी पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्याने ग्रामपंचायतींनी गावात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.