शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

‘अजिंक्यतारा’वर आग

By admin | Updated: February 27, 2017 23:23 IST

वणवा विझविण्यासाठी डोंगरावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून शर्थीचे प्रयत्न

सातारा : अजिंक्यतारा किल्ला रस्त्यावरील बागेपासून ते मंगळाई देवी मंदिरापर्यंतच्या परिसरात सोमवारी दुपारी अज्ञातांनी आग लावल्याने वणव्यात छोटे-मोठे वन्यजीव जळून खाक झाले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारानंतर वनविभाग अन् पालिकेच्या अग्निशमन दलाने दोन तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. याबाबतची अधिक माहिती अशी की, अजिंक्यतारा किल्ल्यावर आग लागल्याची माहिती चैतन्य कदम यांनी पालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीचे सदस्य संतोष शिंदे यांना दूरध्वनीद्वारे दिली. याची माहिती मिळताच शिंदे यांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनरक्षक, वनकर्मचारी, संतोष शिंदे व वन्यप्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन घाणेरी पानांच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाचा बंब बोलविण्यात आला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. यामध्ये दुर्मीळ वनसंपदा, सरपटणारे प्राणी, पक्ष्यांची घरटे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. (प्रतिनिधी)सातारा परिसरातील डोंगरावर आग लावण्याचे प्रमाण उन्हाळ्यात वाढते. त्यामुळे मोठी हानी होते. ती टाळण्यासाठी पोलिस, वन खाते व सातारा पालिकेने मोहीम राबवून किल्ल्यावर ज्वालाग्राही पदार्थ नेण्यास मनाई करावी.- संतोष शिंदे, सदस्य, वनसंवर्धन समिती, सातारा पालिका.