शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

नियमित कर्जफेड करणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST

उमदी : राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारी महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत थकीत कर्जदारांना ...

उमदी : राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारी महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत थकीत कर्जदारांना दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी दिली आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. थकीत कर्जदारांना लाभ मिळाला, पण नियमित कर्जफेड करणारे शेतकरी शासनाच्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली. दोन लाखांवरील कर्जदारांचे पैसे भरून घेऊन दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. दोन लाखापर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. परंतु नियमित कर्जदारांचे प्रोत्साहन अनुदान दोन वर्षे झाले तरी अजून मिळाले नाही. त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. कर्ज परतफेड करून चुकलो की काय? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गेल्यावर्षी ३० जूनपर्यंत पीककर्जाची संपूर्ण रक्कम भरण्याचे अट होती. अनुदान मिळेल या आशेवरती शेतकरी स्वतः जवळ पैसे नसतानाही उसने पैसे घेऊन, सोने गहाण ठेवून आपले कर्जफेड केले होते. दोन वर्षे संपले तरी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नाही. याबाबत शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.