शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मिती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST

ते म्हणाले, प्राणिशास्त्र विभागाने सुरू केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे. महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांची पाने व कचरा यापासून उत्कृष्ट ...

ते म्हणाले, प्राणिशास्त्र विभागाने सुरू केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे. महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांची पाने व कचरा यापासून उत्कृष्ट गांडूळ खत होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता केल्यानंतर जमा झालेला कचरा एकत्र करून त्यापासून गांडूळ खत तयार केले जाते. या खताचे वाटप तासगाव परिसरातील गरजू शेतकऱ्यांना केले जाणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या बागेसाठी या खताचा उपयोग केला जाणार आहे. तासगाव परिसरातील शेतकरी आणि महाविद्यालयातील सेवकवर्ग यांना प्राणिशास्त्र विभागामार्फत गांडूळ खत निर्मितीचे मार्गदर्शन केले जाणार आहे. गांडूळ खताच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो, जमीन भुसभुशीत होते, उत्पादन वाढते, सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कसलाही रासायनिक पदार्थ न वापरता उत्पादन वाढते त्यामुळे आरोग्यावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. पर्यावरणाचा समतोल साधला जातो. गांडूळ खताचा वापर फळझाडांच्या वाढीसाठी आणि उत्पादन वाढीसाठी उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या गोठ्याला जोडून गांडूळ खत प्रकल्प तयार केला तर त्याचा फायदा होईल. कमी कालावधीत, कमी श्रमात उत्कृष्ट गांडूळ खत तयार करता येईल याविषयी अधिक माहितीसाठी प्राणिशास्त्र विभागाशी संपर्क साधावा.

प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. ए. खाबडे यांनी स्वागत केले. डॉ. पी. बी. तेली यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. डी. व्ही. पाटील, डॉ. प्रतीक्षा भंडारे, प्रा. पूनम पाटील, प्रा. शैलजा कुसरकर, प्रा. चैताली गवळी, राजू कोळी, बाबासो कागवाडे, प्रकाश बुकशेठ उपस्थित होते.