शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

शेतकऱ्यांनी शेणखत हिरवळीच्या खताची निर्मिती करावी : दिलीप खंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:23 IST

ऐतवडे बुद्रुक : लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शेणखत हिरवळीच्या खताची निर्मिती करावी व त्यातून सेंद्रिय शेती फुलवावी, असे आवाहन ...

ऐतवडे बुद्रुक : लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शेणखत हिरवळीच्या खताची निर्मिती करावी व त्यातून सेंद्रिय शेती फुलवावी, असे आवाहन लक्ष्मी उद्योग समूहाचे संस्थापक दिलीप खंबे यांनी केले आहे.

चिकुर्डे (ता. वाळवा) येथे संत सावता माळी रयत बाजार शेतकरी व ग्राहक सुविधा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दिलीप खांबे म्हणाले, रासायनिक खतांचा वाढता दर व त्यामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम यामुळे आज सेंद्रिय खतांची गरज आहे. त्याचबरोबर पशुधन घटत असल्यामुळे शेणखताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खताकडे वळणे गरजेचे आहे.

कार्यक्रमास श्रीनिवास बागल, वसंत बागल, राहुल डोईजड, प्रकाश विभुते, परमेश परीट, बसवेश्वर तोडकर, संपत मलगुंडे, विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.