शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये : प्रतीकसागर

By admin | Updated: January 15, 2015 23:21 IST

शिक्षकांनी स्वत: सहा तास अभ्यास केला पाहिजे. जीव लावून शिकविले पाहिजे. तरच विवेकानंदांसारखे आदर्श देशाला मिळतील. कोणतेही काम लहान नसते.

कवठेएकंद : सारे दिवस एकसारखे नसतात. दु:खामागून सुख डोकावत असते. मानवी जीवन हे महान जीवन मिळाले आहे. कठीण प्रसंगांना सामोरे जावा, असे आवाहन क्रांतिवीर मुनिश्री १0८ प्रतीकसागरजी महाराज यांनी केले.कवठेएकंद येथे समस्त जैन समाजबांधवांच्या पुढाकाराने आयोजित सर्वधर्म सत्संग महोत्सवप्रसंगी समारोप सभांच्या प्रवचनादरम्यान मुनिश्री प्रतीकसागरजी बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका. कितीही बिकट परिस्थिती आली तरी, हिंमत सोडू नका. जीवनात नक्कीच आनंदमय होईल. संघर्ष म्हणजे जीवन आहे. शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या मोठ्या शाळेत दाखल केले म्हणजे तो मोठा माणूस होईल, हा समज चुकीचा आहे. त्याच्यामध्ये पात्रता निर्माण करा, तरच तो मोठा आदर्शवत माणूस बनू शकतो. आता बच्चे अधिक हुशार आहेत. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. शिक्षकांनी स्वत: सहा तास अभ्यास केला पाहिजे. जीव लावून शिकविले पाहिजे. तरच विवेकानंदांसारखे आदर्श देशाला मिळतील. कोणतेही काम लहान नसते. आपला समज चुकीचा आहे. बेरोजगारी ही समस्या हिंमत आणि आत्मविश्वास कमी असणाऱ्यांमध्ये आहे. कामाची तयारी ठेवा, फळ मिळणार आहे. असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)