शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये : प्रतीकसागर

By admin | Updated: January 15, 2015 23:21 IST

शिक्षकांनी स्वत: सहा तास अभ्यास केला पाहिजे. जीव लावून शिकविले पाहिजे. तरच विवेकानंदांसारखे आदर्श देशाला मिळतील. कोणतेही काम लहान नसते.

कवठेएकंद : सारे दिवस एकसारखे नसतात. दु:खामागून सुख डोकावत असते. मानवी जीवन हे महान जीवन मिळाले आहे. कठीण प्रसंगांना सामोरे जावा, असे आवाहन क्रांतिवीर मुनिश्री १0८ प्रतीकसागरजी महाराज यांनी केले.कवठेएकंद येथे समस्त जैन समाजबांधवांच्या पुढाकाराने आयोजित सर्वधर्म सत्संग महोत्सवप्रसंगी समारोप सभांच्या प्रवचनादरम्यान मुनिश्री प्रतीकसागरजी बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका. कितीही बिकट परिस्थिती आली तरी, हिंमत सोडू नका. जीवनात नक्कीच आनंदमय होईल. संघर्ष म्हणजे जीवन आहे. शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या मोठ्या शाळेत दाखल केले म्हणजे तो मोठा माणूस होईल, हा समज चुकीचा आहे. त्याच्यामध्ये पात्रता निर्माण करा, तरच तो मोठा आदर्शवत माणूस बनू शकतो. आता बच्चे अधिक हुशार आहेत. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. शिक्षकांनी स्वत: सहा तास अभ्यास केला पाहिजे. जीव लावून शिकविले पाहिजे. तरच विवेकानंदांसारखे आदर्श देशाला मिळतील. कोणतेही काम लहान नसते. आपला समज चुकीचा आहे. बेरोजगारी ही समस्या हिंमत आणि आत्मविश्वास कमी असणाऱ्यांमध्ये आहे. कामाची तयारी ठेवा, फळ मिळणार आहे. असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)