शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:40 IST

वाळवा : शासनाने अतिवृष्टी व महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जे माफ केली. दोन लाखांवरील कर्जे असणाऱ्यांना भरायला ...

वाळवा : शासनाने अतिवृष्टी व महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जे माफ केली. दोन लाखांवरील कर्जे असणाऱ्यांना भरायला सांगून त्यांच्या अनुदानाबाबत निर्णय घेऊ, असे जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कर्जे स्वत: भरली; पण अद्याप शासन त्याच्या अनुदानाबाबत उदासीन आहे. हे अनुदान लवकरात लवकर मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.

कोरोना, डेंग्यू, चिकुणगुन्यासारखे साथीचे आजार फैलावले असतानाही शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील कर्जे अनेक व्याप करून भरली आहेत. परंतु शासनाने याचे अनुदान देण्यास टाळाटाळ चालवली आहे. अनुदानाचे गाजर दाखवून कर्जे भरायला सांगितले; पण अनुदान न मिळाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. शासनाने याची दखल घेऊन ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत आहे.