शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:40 IST

वाळवा : शासनाने अतिवृष्टी व महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जे माफ केली. दोन लाखांवरील कर्जे असणाऱ्यांना भरायला ...

वाळवा : शासनाने अतिवृष्टी व महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जे माफ केली. दोन लाखांवरील कर्जे असणाऱ्यांना भरायला सांगून त्यांच्या अनुदानाबाबत निर्णय घेऊ, असे जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कर्जे स्वत: भरली; पण अद्याप शासन त्याच्या अनुदानाबाबत उदासीन आहे. हे अनुदान लवकरात लवकर मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.

कोरोना, डेंग्यू, चिकुणगुन्यासारखे साथीचे आजार फैलावले असतानाही शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील कर्जे अनेक व्याप करून भरली आहेत. परंतु शासनाने याचे अनुदान देण्यास टाळाटाळ चालवली आहे. अनुदानाचे गाजर दाखवून कर्जे भरायला सांगितले; पण अनुदान न मिळाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. शासनाने याची दखल घेऊन ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत आहे.