शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

मान्सूनपूर्व ऊस लावणीसाठी शेतकऱ्यांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST

मागील दोन वर्षांत सरासरीपेक्षा पाऊस जास्त पडत असल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची चिंता मिटली असून, कारखाने तीन हजारापेक्षा जादा दर ...

मागील दोन वर्षांत सरासरीपेक्षा पाऊस जास्त पडत असल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची चिंता मिटली असून, कारखाने तीन हजारापेक्षा जादा दर देत असल्याने ऊस हुकमी पीक ठरले आहे.

बहुतांशी शेतकरी पाण्याच्या सोईनुसार ऊस पीक घेण्याकडे लक्ष देत आहेत.

काही शेतकरी उसाचे तयार केलेले नर्सरीमधील रोप लावत आहेत, तर काही शेतकरी ८६०३२ या उसाचे बियाणे लावण्यासाठी पसंत करीत आहेत. चौदा ते पंधरा महिन्यांनंतर कारखान्यास ऊस घालवून शेतकरी गुंठ्याला दीड टनापासून ते तीन टनापर्यंत उत्पन्न घेत आहेत, तर काही शेतकरी ऊस लावण्यासाठी गुंठ्यावर चार हजार रुपयांपासून ते सात हजार रुपयांपर्यंत विक्री करीत आहेत. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

चांगल्या ऊस बियाण्याची निवड करून लावणी करीत असल्याचे दौलत पाटील, जितेंद्र जाधव, श्रीकांत आढाव (सर्व कामेरी) या प्रगतशील शेतकऱ्यांनी सांगितले.

कोट

शेतात उत्तम प्रतीचे ८६०३२ हे बियाणे घेऊन उसाला वेळेवर खत लागवड देऊन नऊ ते दहा महिन्यांत चांगली वाढ झाली. शेतातील २० गुंठे क्षेत्रात उसाचे बियाणांसाठी विक्री करून एक लाख चाळीस हजार रुपये मिळाले.

- वसंतराव यादव, माजी सैनिक, येडेनिपाणी.