शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

शेतकऱ्यांना थेट मदतीचे धोरण हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST

शिराळा : शेतीला जोडउद्योग म्हणून दूध व्यवसाय फायदेशीर ठरला असून, ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. केंद्र ...

शिराळा : शेतीला जोडउद्योग म्हणून दूध व्यवसाय फायदेशीर ठरला असून, ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने या व्यवसायाकडे अधिकचे लक्ष देऊन शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचे धोरण अवलंबले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले.

देववाडी (ता. शिराळा) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशमुख म्हणाले, वारणा नदीच्या काठावरील गावांमध्ये पहिल्यापासून दूध व्यवसायाला चालना मिळत आहे. दूध संस्थादेखील दूध उत्पादकांच्या विश्वासास पात्र राहत चांगले काम करत आहेत. त्याचा फायदा उत्पादकांना होत आहे.

यावेळी संभाजी खोत, सचिन नांगरे, धनाजी नरूटे, बाबासाहेब वरेकर, विलास पाटील, दिलीप खोत, सतीश काटे, युवराज खोत, संजय खोत, राजेंद्र खोत, आदित्य खोत, ग्रामसेवक संदीप कुंभार, शिवाजी मोरे उपस्थित होते.