शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी एफआरपीसाठी सोमवारी शेतकऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST

इस्लामपूर : उसाचे गाळप केल्यानंतर १४ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा असतानाही एफआरपीप्रमाणे भाव न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई ...

इस्लामपूर : उसाचे गाळप केल्यानंतर १४ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा असतानाही एफआरपीप्रमाणे भाव न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होत नाही. सध्या कारखानदारच राज्यकर्ते झाल्यामुळे ही कारवाई होत नाही. त्यामुळे एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी सोमवारी, दि. २८ रोजी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी दिली.

तहसील कचेरीजवळील शेतकरी संघटनेच्या कार्यालयात दुपारी १ वाजता होणाऱ्या बैठकीस रघुनाथदादा पाटील मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सोनहिरा कारखान्याने ३१७६ रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे, तर राजारामबापू कारखान्याने २५०० रुपयांचे बिल काढले आहे. त्यांच्याकडून प्रतिटन ७०० रुपये कमी दिले आहेत. गुजरातच्या कारखान्यांशी तुलना केली असता, १५०० रुपये कमी दिले गेले आहेत. या सर्व बाबींवर विचार करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या या बेकायदेशीर बाबींविरुद्ध बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीस सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव मोहिते यांनी केले आहे.