शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कडेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा हिरवळीचे खत करण्याकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST

फोटो : चिंचणी (ता. कडेगाव) येथील शेतकरी केशव दत्तू पाटील यांनी आपल्या शेतात हिरवळीचे खतासाठी तागाची लावणी केली आहे. ...

फोटो : चिंचणी (ता. कडेगाव) येथील शेतकरी केशव दत्तू पाटील यांनी आपल्या शेतात हिरवळीचे खतासाठी तागाची लावणी केली आहे.

प्रताप महाडिक

कडेगाव : रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीची सुपीकता कमी होत आहे. खतांच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे जमिनीचा पोत टिकविण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी कडेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात ताग, ढेंचा, आदी हिरवळीच्या खतांची पिके घेतली आहेत. ही पिके शेतीला उपयुक्त ठरू लागली आहेत.

जमिनीला सेंद्रिय खतांची गरज भागविण्यासाठी हिरवळीची खते हा उत्तम पर्याय असल्याने याची लागवड अनेक शेतात दिसून येत आहे. शेणखत मिळाले तरी त्यासाठी मोजावी लागणारी किंमत भरमसाट आहे. तसेच यामुळे कचरा व विविध प्रकारच्या बिया शेतात पसरल्यामुळे तणाची वाढ होते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी हिरवळीच्या खताकडे वळू लागले आहेत.

चौकट

अन्नद्रव्यांची उपलब्धता

हिरवळीचे खत प्रति एकर ८० क्विंटल मिळते. यामुळे एकरी २२४ क्विंटल शेणखताएवढा फायदा शेतकऱ्यास होतो. हे खत कुजत असताना सूक्ष्म जीवाणूंची व पोषक सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते. याशिवाय युरिया, स्फुरद, पोटॅश, गंधक, कॅलशिअम, मॅग्नेशिअम ही अन्नद्रव्ये आणि जस्त, लोह, मँगेनीज तांबे ही सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. असे सोनहिरा कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे कृषी सहायक रणजित जाधव यांनी सांगितले.