शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाळव्यातील शेतकरी मराठवाडा दौऱ्यावर

By admin | Updated: May 30, 2016 00:49 IST

दुष्काळग्रस्तांना दिलासा देणार : पाणी, शेतीविषयक जागृती करणार

इस्लामपूर : दुष्काळाने होरपळत असणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना धीर देण्याबरोबरच, पाणी, शेती, जमीन, मातीबद्दल अधिक जाणीव-जागृती करण्यासाठी राजारामबापू पाटील सह़ साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील गावा-गावातील ८५ शेतकऱ्यांना तीन दिवसांसाठी मराठवाड्यात पाठविले आहे़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील हे मराठवाड्याचा दौरा करून आल्यानंतर त्यांनी राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांना ही सूचना केली होती़ राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, कार्यकारी संचालक आऱ डी़ माहुली यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांना निरोप दिला़ आपणास कृष्णामाईचे वरदान लाभले आहे़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी ३0-३२ वर्षापूर्वी आपल्या शिवारात पाणी आणल्याने आपणास दुष्काळाच्या झळा कमी बसल्या़ निसर्गाची साथ न मिळाल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला आहे़ दुष्काळाच्या संकटाने हैराण झालेल्या या आपल्या शेतकरी बांधवांना आधार द्या. कडक उन्हाळ्यात तेथील शेतकरी कसा जगतो, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असतानाही तेथील शेतकरी उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठी व शेतीसाठी कसा वापर करतो, हे बघा, असा संदेश विजयबापू पाटील व आऱ डी़ माहुली यांनी शेतकऱ्यांना दिला़ राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे शेतकरी व अधिकारी पंढरपूर, उस्मानाबाद, परळी, बीड, जामखेड परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत तेथील तापमान, शेती, पीकपध्दती, पाण्याचे दुर्भिक्ष्य, पाण्याचे स्रोत, पावसाचे प्रमाण आदी बाबींची माहिती घेणार आहेत़ हा दौरा तीन दिवसांचा आहे़ याप्रसंगी व्यवस्थापकीय अधिकारी व्ही़ बी़ पाटील, शेती विभागाचे गटाधिकारी नितीन पाटील, संग्राम पाटील, महेश कदम, क्लार्क विजय कुलकर्णी, तसेच बोरगावचे टी़ आऱ सलगर, नागावचे सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्तेल पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघालेल्या वाळवा तालुक्यातील शेतकरी व अधिकाऱ्यांना राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, आऱ डी़ माहुली, व्ही़ बी़ पाटील यांनी निरोप दिला.